७० ते ७५ किलोच्या ७ सहस्र रुपयांच्या टोमॅटोची चोरी !
येथील कृषी उत्पन्न बाजार समिती चोरांनी ७० ते ७५ किलोचे ७ सहस्र रुपयांचे टोमॅटो चोरले. हा प्रकार सीसीटीव्हीत दिसून आला आहे.
येथील कृषी उत्पन्न बाजार समिती चोरांनी ७० ते ७५ किलोचे ७ सहस्र रुपयांचे टोमॅटो चोरले. हा प्रकार सीसीटीव्हीत दिसून आला आहे.
या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार समर्थक एकाही आमदाराची उपस्थिती नव्हती. ‘विरोधी पक्षनेते पदाच्या निवडीसाठी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक चालू झाली आहे. विरोधी पक्षनेता हा काँग्रेसचाच असेल’, असे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले आहे.
विधान परिषदेच्या उपसभापती म्हणून डॉ. नीलम गोर्हे काम पहात आहेत. त्यांनी स्वत:हून पक्षाचे सदस्यत्व सोडलेले आहे. १० व्या परिशिष्टातील कायद्याच्या २ ‘अ’ मध्ये अपात्रतेची तरतूद आहे. त्याअंतर्गत आम्ही त्यांच्या विरोधात अपात्रतेची याचिका प्रविष्ट केली आहे.
महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांनी विधानसभेचे कामकाज स्थगित झाल्यानंतर राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालांनी याविषयी सकारात्मक चर्चा केली असून आम्ही त्यांच्या निर्णयाची प्रतीक्षा करत आहोत, असेही ते म्हणाले.
लव्ह जिहाद विरोधी कायदा निर्माण होणे आवश्यक आहे. यंदाच्या विधानसभा अधिवेशनात या कायद्याच्या संदर्भात पुढचे पाऊल उचलले जाईल. सत्तेत नव्याने सहभागी झालेल्या अजित पवार यांचाही हिंदुत्ववादी सरकारला पाठिंबा आहे.
वाहतूक शाखेत पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असल्याचे सांगत शाळकरी मुलांना मार्गदर्शनासाठी आल्याचे सांगणार्या तोतया पोलिसाला महाड पोलिसांनी अटक केली आहे. अनिकेत मिस्त्री असे त्याचे नाव आहे.
अजित पवार यांनी सरकारला पाठिंबा देऊन १५ दिवस होऊनही महाविकास आघाडीकडून विरोधी पक्षनेत्याची निवड झालेली नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेत्याविनाच विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ झाला.
ज्येष्ठ गणितज्ञ, शास्त्रज्ञ आणि लेखिका डॉ. मंगला नारळीकर (वय ७९ वर्षे) यांचे येथील रहात्या घरी निधन झाले. अंतराळशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या त्या पत्नी होत्या.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, नवी मुंबई विभागाच्या वतीने पू. संभाजी भिडेगुरुजी यांची कोपरखैरणे येथे १६ जुलै या दिवशी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. वंचित बहुजन आघाडीसह अन्य संघटनांनी या सभेला विरोध केला होता; मात्र पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे सभा निर्विघ्नपणे पार पडली.
‘राज्यातील शेतकर्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यात यावी’, अशी त्यांनी मागणी केली; मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा प्रस्ताव फेटाळला.