सातारा येथील श्री नटराज मंदिरात वार्षिक रथोत्‍सव उत्‍साहात संपन्‍न !

जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी, सातारा विभागाचे साहाय्‍यक धर्मादाय आयुक्‍त सौ. ढबाले आणि इतर मान्‍यवर यांच्‍या हस्‍ते रथपूजन झाले. वेदमूर्ती दत्तात्रय शास्‍त्री जोशी आणि वेदमूर्ती जगदीश भट यांच्‍या मार्गदर्शनाखाली रथपूजन झाल्‍यानंतर मिरवणुकीला प्रारंभ झाला.

कराड येथील श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे ज्‍येष्‍ठ धारकरी रवींद्र केशव डोंबे यांचे निधन !

चौंडेश्‍वरीनगरमधील श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे ज्‍येष्‍ठ धारकरी रवींद्र केशव डोंबे (वय ५१ वर्षे) यांचे बुधवार, ४ जानेवारी या रात्री हृदयविकाराच्‍या तीव्र झटक्‍यामुळे निधन झाले. त्‍यांच्‍या पश्‍चात पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे.

सिंधुदुर्ग जिल्‍ह्यातील ३ नगरपरिषदा आणि १ नगरपंचायत यांना जलप्रदूषणाविषयी राष्‍ट्रीय हरित प्राधिकरणाची नोटीस

जिल्‍ह्यातील मालवण, वेंगुर्ला आणि सावंतवाडी या नगरपरिषदा आणि कणकवली नगरपंचायत यांच्‍याकडून कोणतीही प्रक्रिया न करता प्रतिदिन लाखो लिटर प्रदूषित सांडपाणी समुद्र आणि नद्या यांमध्‍ये सोडले जात आहे.

लघुशंका करण्याचे प्रकार विमानात घडत असतील, तर हे एअर इंडियाचे अपयश आहे !

विमानातून विदेशात प्रवास करणार्‍यांमध्ये नैतिकता, सुसंस्कृतपणा किती आहे, हेच या घटना दाखवून देतात ! अशांवर संस्कार करण्यास शिक्षणपद्धत अपयशी ठरली, असे कुणी म्हटल्यास चुकीचे ठरू नये !

‘लव्ह जिहाद’च्या विरोधात आजर्‍यात २५ सहस्र हिंदू रस्त्यावर !

हिंदु जनआक्रोश मोर्च्यात धर्मावरील विविध आघात रोखण्याचीही मागणी

सरकारने ब्रह्मगिरी पर्वत हा ‘पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील परिसर’ म्हणून घोषित करावा ! – छगन भुजबळ

त्र्यंबकेश्‍वर येथील पवित्र ब्रह्मगिरी पर्वतवरील अवैध उत्खननाचे प्रकरण

संभाजीराजे ‘धर्मवीर’ असल्याचे १०५ वर्षांपासूनचे पुरावे आहेत ! – विश्‍वास पाटील, लेखक आणि साहित्यिक

डॉ. अमोल कोल्हे यांनी स्वतःच्या मालिकेसाठी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ हे ‘विक्रीयोग्य शीर्षक’ वापरल्याचा आरोप !

येशूचे रक्त म्हणून द्राक्षाचे पाणी देऊन धर्मांतराचा प्रयत्न करणार्‍या तिघांविरुद्ध गुन्हा नोंद !

हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी त्यांना धर्मशिक्षण देण्यासह सरकारने कठोर धर्मांतरबंदी कायदाही करावा !

७७ सहस्र एकरहून अधिक भूमी असलेल्या वक्फ मंडळाचा कारभार पारदर्शक नाही !

सरकारचे विविध विभाग आणि महामंडळे यांची यासाठीची स्वतंत्र संकेतस्थळे आहेत; मात्र ७७ सहस्र एकरहून अधिक भूमीची मालकी असलेल्या वक्फ प्राधिकरणाचे कामकाज लोकशाहीचे मालक असलेल्या नागरिकांपर्यंत पोचतच नाही.

‘एकच लक्ष्य, एकच ध्येय, हिंदु राष्ट्र…हिंदु राष्ट्र…’या घोषणेने बांदा शहर दुमदुमले !

८ जानेवारी या दिवशी येथे आयोजित केलेल्या जाहीर हिंदु राष्ट्र-जागृती सभेला सहस्रोंच्या संख्येने उपस्थित रहा’, असे आवाहन या वाहनफेरीद्वारे समस्त हिंदू बांधवांना करण्यात आले.