मंदिरांच्या माध्यमातूनच हिंदूंचे संघटन होते आणि त्यांना धर्मकार्य करण्याची शक्ती मिळते ! – किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती
देवस्थान भूमी परत मिळवण्यासाठीच्या लढ्याची माहिती देण्याच्या हेतूने आयोजित कार्यक्रम !
देवस्थान भूमी परत मिळवण्यासाठीच्या लढ्याची माहिती देण्याच्या हेतूने आयोजित कार्यक्रम !
कर्नाटकमध्ये धर्मांधांकडून हिंदू, ख्रिस्ती तरुणांच्या हत्या होत असतांना निधर्मीवादी मात्र मौन बाळगून आहेत ! त्यांना धर्मांधांची ही असहिष्णुता दिसत नाही, हे लक्षात घ्या !
श्री लक्ष्मीदेवी बेट्ट देवस्थानाचे पुजारी श्री. ऐतप्पा सफल्य यांनी देवीची विशेष पूजा करवून ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेत येणारे सर्व अडथळे दूर होऊन धर्मकार्य करणाऱ्या सर्वांचे रक्षण होऊ दे’, अशी विशेष प्रार्थना केली.
गदग (कर्नाटक) येथे हिंदु जनजागृती समिती आयोजित हिंदु राष्ट्र-संघटक कार्यशाळा पार पडली !
सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असूनही मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई न करणार्या पोलिसांनी या प्रकरणात श्री. मुतालिक यांना तत्परतेने नोटीस पाठवतील, हे लक्षात घ्या !
यापुढे राज्य सरकारने हलालच्या नावाखाली चालणारी अमानुषता रोखण्यासाठी प्राण्यांची हत्या करण्यापूर्वी त्यांना बेशुद्ध करण्याचा नियम कठोरपणे लागू करण्यात यावा, अशी मागणीही समितीने केली आहे.
म्हैसुरू जिल्ह्यात एका शिक्षिकेने हिजाब घालूनच कामावर येण्याचा हट्ट केल्यामुळे तिला पर्यवेक्षिकेच्या दायित्वातून मुक्त करण्यात आले होते.
हिंदूंनी हलाल मांस खाऊ नये, ते समाजातील एका विशिष्ट लोकांसाठी आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री शोभा करंदलाज यांनी येथे केले. त्या पुढे म्हणाल्या, ‘‘मुसलमानांनी हलाल मांस खाण्याविषयी आमचा आक्षेप नाही; परंतु ते हिंदूंना खाण्यासाठी बाध्य करणे योग्य नाही.
सर्वच राज्यांनी, विशेषतः भाजपशासित राज्यांनी असा आदेश दिला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !
हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व सांगण्याचे कार्य हिंदु राष्ट्र- जागृती सभेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. प्रत्येक हिंदूने धर्माचरण केले, तर आपले आणि आपल्या स्त्रियांचे रक्षण होईल.