शिक्षणक्षेत्राविषयी उपमुख्यमंत्र्याची खंत !

मुंबई – शिक्षण व्यवस्थेमध्ये भरपूर पालट करावे लागतील. महाराष्ट्रात प्राथमिक ते माध्यमिक शिक्षणावर आपण वर्षाला १ लाख कोटी रुपये व्यय करतो. इतका काही देशांचा अर्थसंकल्पही नाही. आपण शिक्षणावर एवढ्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करूनही त्या तुलनेत त्यातून सामाजिक परतावा येत नाही, अशी शिक्षणक्षेत्राविषयीची खंत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत व्यक्त केली. २७ जुलै या दिवशी शिक्षणक्षेत्रातील भ्रष्टाचाराविषयीच्या एका तारांकित प्रश्नावर बोलतांना देवेंद्र फडणवीस यांनी ही खंत व्यक्त केली.
संपादकीय भूमिकाशिक्षणातून सामाजिक उपयोगता मिळण्यासाठी पाश्चात्त्य शिक्षणपद्धतीऐवजी भारतीय संस्कृतीवर आधारित शिक्षणप्रणाली आणणे आवश्यक आहे ! |
बनावट पटसंख्या दाखवून वसतीगृहांच्या नावे कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटले !
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या मागणीला शिक्षण खात्याचा सकारात्मक प्रतिसाद !
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात
गोव्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील सुधारणांसाठी १८० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत