
नवी देहली – सीमा हैदर हिच्यावर आतंकवादविरोधी पथक लवकर कारवाई करणार असेल, तर ठीक आहे, अन्यथा करणी सेना तिला देशाबाहेर पाठवेल, अशी चेतावणी करणी सेनेचे उपाध्यक्ष मुकेशसिंह रावल यांनी दिली आहे.
टाईम्स नाऊ नवभारत
रावल यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देतांना सांगितले की, मी सीमा हैदर हिला आतंकवादी म्हणेन. भारतात प्रवेश करण्यापूर्वी तिची कोणतीही पडताळणी झाली नव्हती. आता तिची नीट चौकशी झाली पाहिजे. ती भारतात तिची ४ मुले घेऊन कशी आली ? सीमाने म्हटले आहे की, तिला भारताचा व्हिसा मिळत नव्हता. मग असे असतांना भारतात येण्याची काय आवश्यकता होती ?
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !