‘१७.५.२०१९ या दिवशी सकाळी ८ वाजता मी एका साधिकेने दिलेला अल्पाहाराचा डबा पोचवण्यासाठी अमरावती सेवाकेंद्रात गेलो होतो. तेव्हा पू. पात्रीकरकाका अंघोळीला गेले होते. ‘त्यांना भेटून जावे’; म्हणून मी ध्यानमंदिरात नामजप करत बसलो. पू. पात्रीकरकाका आल्यावर मी त्यांना सांगितले, ‘‘तुम्हाला अल्पाहार आणला आहे. तो ग्रहण करावा.’’ तेव्हा पू. काका मला म्हणाले, ‘‘मी पूजा केल्यानंतर अल्पाहार करतो.’’ नंतर मी थोडा वेळ सेवाकेंद्रात थांबलो. तेव्हा दारातून मला चंदनाचा सुगंध आला. मी सेवाकेंद्राच्या फाटकाबाहेर जाईपर्यंत मला हा सुगंध येत होता.’
– श्री. रामदास चव्हाण, अमरावती (२७.५.२०२०)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |

श्री. विजय लोटलीकर यांची अध्यात्मविषयक जिज्ञासा आणि तिचे समाधान
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना सत्संगात केलेले अनमोल मार्गदर्शन !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी वर्णिलेले सद्गुरुमाहात्म्य आणि त्यातून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी उलगडलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अवतारत्व !
प्रत्येक साधकाला प्रेमाने बांधून ठेवणारे आणि त्यांच्यावर निरपेक्ष प्रीतीचा वर्षाव करणारे एकमेवाद्वितीय सच्चिदानंद परब्रह्म परात्पर गुरु डॉ. आठवले !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
‘आपले खरे कुटुंब हे आपले साधक आहेत’, या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या वचनाची साधिकेला आलेली प्रचीती !