
नवी देहली – काश्मीरच्या हंदवाडा येथे आतंकवाद्यांच्या आक्रमणात भारताचे कर्नल, मेजर आणि अन्य सैनिक हुतात्मा झाल्याचा सूड भारत पुन्हा सर्जिकल स्ट्राईक किंवा एअर स्ट्राईक करून घेऊ शकतो, या भीतीने पाकने त्याच्या लढाऊ विमानांद्वारे आकाशात गस्त घालण्यास प्रारंभ केला आहे. यापूर्वीच पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही ट्वीट करून काश्मीरमधील आतंकवादी आक्रमणासाठी भारत पाकला उत्तरदायी ठरवून कारवाई करू शकतो, अशी भीती व्यक्त करून आंतरराष्ट्रीय समुदायाने त्याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन केले होते.
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प
US Attack Chabahar port : अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण
JeM Terrorist Arrested : गुजरातमध्ये जैश-ए-महंमदशी संबंधित ५ आतंकवाद्यांना अटक
BLA Attack : पाकिस्तानच्या सैन्य ताफ्यावर आक्रमण करून ४५ हून अधिक सैनिकांना ठार मारले ! – ‘बलुच लिबरेशन आर्मी’चा दावा
China Uyghur Muslims : संस्कृती आणि भाषा नष्ट करण्याचे चीन सरकारचे कारस्थान असल्याचा आरोप