
नवी देहली – काश्मीरच्या हंदवाडा येथे आतंकवाद्यांच्या आक्रमणात भारताचे कर्नल, मेजर आणि अन्य सैनिक हुतात्मा झाल्याचा सूड भारत पुन्हा सर्जिकल स्ट्राईक किंवा एअर स्ट्राईक करून घेऊ शकतो, या भीतीने पाकने त्याच्या लढाऊ विमानांद्वारे आकाशात गस्त घालण्यास प्रारंभ केला आहे. यापूर्वीच पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही ट्वीट करून काश्मीरमधील आतंकवादी आक्रमणासाठी भारत पाकला उत्तरदायी ठरवून कारवाई करू शकतो, अशी भीती व्यक्त करून आंतरराष्ट्रीय समुदायाने त्याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन केले होते.
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाच्या भूकंपात आतापर्यंत २३५ जण ठार !
युद्धात अमेरिकेला पाठिंबा देणार्या ‘नाटो’च्या सदस्य देशांना उत्तरदायी धरले पाहिजे ! – इराण
Canada’s International Student : कॅनडामध्ये विदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत ६० टक्के घट !
पाकिस्तानने वर्ष १९७१ मध्ये भारताकडून झालेला पराभव आठवावा ! : Akhtar Mengal
Kanishka Blast : वर्ष १९८५ मध्ये एअर इंडियाच्या ‘कनिष्क’ विमानात खलिस्तानी आतंकवाद्यांनी स्फोट केला !