नवी देहली – काश्मीरच्या हंदवाडा येथे आतंकवाद्यांच्या आक्रमणात भारताचे कर्नल, मेजर आणि अन्य सैनिक हुतात्मा झाल्याचा सूड भारत पुन्हा सर्जिकल स्ट्राईक किंवा एअर स्ट्राईक करून घेऊ शकतो, या भीतीने पाकने त्याच्या लढाऊ विमानांद्वारे आकाशात गस्त घालण्यास प्रारंभ केला आहे. यापूर्वीच पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही ट्वीट करून काश्मीरमधील आतंकवादी आक्रमणासाठी भारत पाकला उत्तरदायी ठरवून कारवाई करू शकतो, अशी भीती व्यक्त करून आंतरराष्ट्रीय समुदायाने त्याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन केले होते.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > आंतरराष्ट्रीय बातम्या > भारत सैनिकांच्या हौतात्म्याचा सूड उगवू शकतो, या भीतीने पाकच्या लढाऊ विमानांची आकाशात गस्त
भारत सैनिकांच्या हौतात्म्याचा सूड उगवू शकतो, या भीतीने पाकच्या लढाऊ विमानांची आकाशात गस्त
नूतन लेख
संपादकीय : आतंकवादाच्या छायेत ऑलिंपिक !
चीन हिंद महासागरात घुसखोरी करत आहे !
US should wipe Iran : …तर अमेरिका इराणला जगाच्या नकाशावरून पुसून टाकेल ! – डोनाल्ड ट्रम्प
US India Partnership : भारताला ‘नाटो’ देशांप्रमाणे ‘आघाडीचा मित्र’ दर्जा देण्याची मागणी
Jaishankar Meets Chinese FM : पूर्वीच्या करारांचा आदर केला, तरच दोन्ही देशांतील संबंध सुधारतील !
Kargil War Anniversary : पाकपुरस्कृत आतंकवाद्यांचे मनसुबे कधीच यशस्वी होणार नाहीत ! – पंतप्रधान मोदी