
नवी देहली – देशभरात आतापर्यंत १ सहस्र ४० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय कोरोनामुळे आतापर्यंत एकूण २६ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ८५ रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. देशात २९ मार्च या दिवशी कोरोनाची लागण झालेले १७९ नवे रुग्ण आढळले. एका दिवसामध्ये इतक्या संख्येने कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्याची ही पहिलीच वेळ आहे.
समष्टी स्तरावर अधर्माचा परिणाम, म्हणजे साथीचे रोग !
Hantavirus : हंता विषाणूच्या संक्रमणामुळे जगभरात चिंता !
देशाच्या विकासासाठी महिलांचा ५० टक्के सहभाग अत्यावश्यक ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
मुंबई पोलिसांच्या कारवाईअभावी तक्रारदाराची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून अनुभवलेली गुरुकृपा !
अचानक मृत्यूमुखी पडण्यामागे कोरोना प्रतिबंधक लसीशी कोणताही संबंध नाही ! – AIIMS Study