संचारबंदीचा अपलाभ घेत नागरिकांना धमकावणार्यांना तात्काळ कठोर शिक्षा द्यायला हवी !

मुंबई – पोलीस असल्याचे सांगून संचारबंदीचे उल्लंघन केल्याची भीती दाखवून करवाई टाळण्यासाठी पैशांची मागणी करणार्या ३ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. २६ मार्च या दिवशी दहिसर येथील गणेशनगर येथील झोपडपट्टीच्या ठिकाणी ४-५ जण एकत्रित उभे असतांना आरोपींनी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. संशय आल्यामुळे नागरिकांनी स्थानिक पोलीस ठाण्यात संपर्क केला असता त्यांनी सांगितलेल्या नावाचे कुणी पोलीस नसल्याचे कळले. यानंतर पोलिसांनी येऊन तीनही आरोपींना कह्यात घेतले.
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !