ठाणे – बिहार पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळालेल्या तिहेरी हत्याकांडातील बंदीवान प्रजितकुमार सिंह याला येथून अटक केली आहे. ४ वर्षांपूर्वीही त्याने बिहारच्या बक्सर कारागृहातून पलायन केले होते. (बंदीवान २ वेळा पळून जाणे, हे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते ! संबंधित पोलिसांवर कारवाई करायला हवी, असे म्हटल्यास चूक ते काय ? – संपादक)
बिहारमधून पळालेल्या बंदीवानास ठाणे येथे अटक
नूतन लेख
ईश्वराची कृपा संपादन करण्यासाठी हिंदु राष्ट्राच्या कार्यात सहभागी होऊया ! – सद़्गुरु नंदकुमार जाधव
छत्रपती संभाजीनगर येथे ‘हिंदु एकता दिंडी’द्वारे हिंदुत्वाचा नाद घुमला !
कोरोना महामारीच्या काळात खरेदी केलेल्या २५ कोटी रुपयांच्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या कुप्या (वायल्स) कालबाह्य !
पालखी मार्गावरील अडथळे दूर करण्याची भाविक आणि नागरिक यांची मागणी !
कल्याण-डोंबिवली महापालिका परिसरातील १० शाळा अनधिकृत म्हणून घोषित
शाहिदा युनुस काझी या महिला मंडल अधिकार्याला २० सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना रंगेहात पकडले !