पाटलीपुत्र (बिहार) – कोरोनामुळे संपूर्ण देशात दळणवळण बंदी करण्यात आल्याने मजुरी करणार्यांचा आणि काम गमावलेल्या लोकांच्या कुटुंबांना बिहार सरकार प्रत्येकी १ सहस्र रुपयांचे अर्थसाहाय्य करणार आहे. यापूर्वी बिहार सरकारने नगरपंचायत आणि ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील रहिवाशांसाठी शिधापत्रिका असलेल्या कुटुंबांना एक सहस्र रुपये अनुदान घोषित केले होते. आता सरकारने या आदेशात सुधारणा केली असून राज्यातील सर्व भागांत त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषतः शहरी भागांसह संपूर्ण राज्यात कुठेही वास्तव्य करणार्या कुटुंबांना प्रती कुटुंब १ सहस्र रुपयांचे साहाय्य दिले जाणार आहे. अशा प्रकारे थेट अर्थसाहाय्याची घोषणा करणारे बिहार हे पहिले राज्य आहे.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राष्ट्रीय बातम्या > बिहार सरकार प्रत्येक कुटुंबाला १ सहस्र रुपयांचे अर्थसाहाय्य करणार
बिहार सरकार प्रत्येक कुटुंबाला १ सहस्र रुपयांचे अर्थसाहाय्य करणार
नूतन लेख
दक्षिण चीन समुद्रात चीन-फिलिपाईन्स यांच्या सैनिकांमध्ये चकमक
Boats Carrying Migrants Sank : मुसलमान शरणार्थींना घेऊन जाणार्या २ नौका इटलीजवळ बुडाल्या !
युक्रेनमध्ये उपस्थित असलेल्या फ्रेंच सैन्याधिकार्यांना लक्ष्य करण्याची रशियाची धमकी !
स्पेन, नॉर्वे आणि आयर्लंड यांच्याकडून पॅलेस्टाईनला ‘देश’ म्हणून मान्यता ; इस्रायल संतप्त !
राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांची वृत्ते या संदर्भातील रविवारचे विशेष सदर : १५.०५.२०२२
चित्रपट करमुक्त करा ! – भाजप चित्रपट कामगार आघाडी, सातारा