नवी देहली – देशाला ५-६ कोटी टन धान्याची वार्षिक आवश्यकता असते. एप्रिलच्या शेवटपर्यंत देशभरातील गोदामांमध्ये १० कोटी टन धान्याचा साठा होणार आहे. भारत २०१९-२० मध्ये २९.२ कोटी टन धान्याचे उत्पादन घेणार आहे. गहू आणि तांदूळ यांविषयी देशाला अजिबात काळजी करण्याची आवश्यकता नाही. देशातील प्रत्येक भागांत पुरवठा केला जाईल, अशी माहिती भारतीय अन्न महामंडळाचे अध्यक्ष डी.व्ही. प्रसाद यांनी दिली. भारतियांनी धान्याविषयी चिंता करू नये, असेच यातून त्यांनी सूचित केले आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > देहली > देशामध्ये धान्याचा पुरेसा साठा ! – भारतीय अन्न महामंडळ
देशामध्ये धान्याचा पुरेसा साठा ! – भारतीय अन्न महामंडळ
नूतन लेख
नवीन संसद भवनाच्या उद़्घाटनासाठी तमिळनाडूहून आलेल्या विविध अधीनम्च्या (मठाच्या) स्वामींचे हिंदु जनजागृती समितीच्या कार्यास शुभाशीर्वाद !
(म्हणे) ‘भारतीय प्रशासकीय सेवेत मुसलमानांचे प्रतिनिधित्व अल्प !’ – ‘द सियासत डेली’ वृत्तसंकेतस्थळ
स्पर्धापरीक्षा प्रादेशिक भाषांमध्ये घ्या !
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी आंदोलक कुस्तीपटूंची चर्चा
गोवा : सडलेल्या तांदुळाचे वितरण करणार्या संस्थेचे कंत्राट रहित
मी समलैंगिक विवाहांच्या १०० टक्के विरोधात ! – सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश कुरियन जोसेफ