
नवी देहली – देशाला ५-६ कोटी टन धान्याची वार्षिक आवश्यकता असते. एप्रिलच्या शेवटपर्यंत देशभरातील गोदामांमध्ये १० कोटी टन धान्याचा साठा होणार आहे. भारत २०१९-२० मध्ये २९.२ कोटी टन धान्याचे उत्पादन घेणार आहे. गहू आणि तांदूळ यांविषयी देशाला अजिबात काळजी करण्याची आवश्यकता नाही. देशातील प्रत्येक भागांत पुरवठा केला जाईल, अशी माहिती भारतीय अन्न महामंडळाचे अध्यक्ष डी.व्ही. प्रसाद यांनी दिली. भारतियांनी धान्याविषयी चिंता करू नये, असेच यातून त्यांनी सूचित केले आहे.
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
Panchkula Bomb Threat : पंचकुला (हरियाणा) महापौर कार्यालयासह हरियाणा आणि देहलीतील मंदिरे बाँबने उडवण्याची धमकी
Delhi Hotel Fire : देहलीतील हॉटेलला लागलेल्या भीषण आगीमध्ये २१ जणांचा मृत्यू
प्रबल प्रताप सिंह जुदेव प्रतिष्ठित ‘हिंदु केसरी’ पुरस्काराने सन्मानित !
Delhi Usmanpur Murder : देहलीमध्ये १७ वर्षांच्या हिंदु मुलाची पूर्व वैमनस्यातून हत्या
CDS General Subramani : जनरल सुब्रमणी यांनी देशाच्या नवीन सी.डी.एस्. पदाचा कार्यभार स्वीकारला