वर्धा येथे परिचारिकेचा विनयभंग केल्याप्रकरणी आधुनिक वैद्यावर गुन्हा नोंद !
समाजातील नैतिकता किती खालावली आहे, याचे हे उदाहारण ! आधुनिक वैद्याकडून असा किळसवाणा प्रकार होणे, हे निंदनीय आणि लज्जास्पद आहे. आधुनिक वैद्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे !
समाजातील नैतिकता किती खालावली आहे, याचे हे उदाहारण ! आधुनिक वैद्याकडून असा किळसवाणा प्रकार होणे, हे निंदनीय आणि लज्जास्पद आहे. आधुनिक वैद्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे !
जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील मोहगाव येथील शालेय विद्यार्थिनी बसमधून प्रवास करत असतांना बसमधील काही प्रवाशांकडून विद्यार्थिनींना स्पर्श करून त्यांचा विनयभंग करण्यात येत आहे, तसेच हातवारे करून छेड काढण्याचे गंभीर प्रकार घडत आहेत.
समाजाला धर्मशिक्षण नसल्यामुळे समाजाची नीतीमत्ता रसातळाला गेली आहे. सर्वत्र स्त्रियांवर होणारे विविध प्रकारचे अत्याचार कायमस्वरूपी थांबण्यासाठी रामराज्यासम आदर्श राज्यच हवे !
६ आदिवासी मुलींचे लैंगिक शोषण केल्याचे प्रकरण
वासनांध धर्मांध ! अशांना कारागृहात टाकून त्यांच्या शाळांवरही बंदी घातली पाहिजे !
खलील याने तिचे नाव पालटून आयशा ठेवले. तिला नमाजपठण करण्यास आणि कुराणाचे वाचन करण्यास भाग पाडले. खलील याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
अशा धमक्या द्यायला इंदूर भारतात आहे कि पाकिस्तानात !
एरव्ही समाजात अल्पसंख्य असलेले मुसलमान गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य असतात !
अशा वासनांधांना कठोरात कठोर शिक्षा होणे आवश्यक !
अद्यापही भारताचा सत्य इतिहास मांडणार्या चित्रपटाला होणारा विरोध, हा त्या सत्याची शक्ती एकप्रकारे दाखवतो. असो. साम्यवादी आणि जगभरातील चित्रपटसृष्टी यांचे नाते पुन्हा एकदा या निमित्ताने उघड झाले. हिंदूंनी मात्र त्यांचे शत्रू ओळखून सदैव सावध रहायला हवे, हेच यातून शिकता येईल !