विनयभंग करणार्या परप्रांतीय युवकावर गुन्हा !
अजय यादव याने मुलीला एकटे गाठून विवाह न केल्यास जीवे मारून टाकीन अशी धमकी दिली,
अजय यादव याने मुलीला एकटे गाठून विवाह न केल्यास जीवे मारून टाकीन अशी धमकी दिली,
नौशाद अली, रियाजुल शेख आणि समीर अशी त्यांची नावे आहेत. या तिघांनी वेगळ्या नावावर आधारकार्ड बनवून महिलांना फसवून वेश्या व्यवसाय चालवल्याचे पोलिसांनी सांगितले.
हिंदु तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणात अब्दुल बरेक, अबुल होसेन, अब्दुल जब्बार, आबेदा खातून आणि बादशाह अली यांना अटक करण्यात आली.
कोरोनाने देशात थैमान घातले असतांना आपत्काळातही वासनांध धर्मांधांची वृत्ती पालटत नाही, हे लक्षात घ्या !
जावळी तालुक्यातील एका ६ वर्षांच्या मुलीला खाऊचे आमीष दाखवत अश्लील ध्वनिचित्रीकरण दाखवून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केल्याची तक्रार मेढा पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे.
इंग्रजांच्या आक्रमणानंतर गुरुकुलपद्धत लोप पावली, स्वातंत्र्यानंतरही हिंदूंना धर्मशिक्षण दिले गेले नाही; त्याचा परिणाम म्हणजे सध्या समाजातील नैतिकता ढासळली आहे. ही स्थिती पालटण्यासाठी धर्माचरणावरील निष्ठा आणि कृती यांची आवश्यकता आहे.
स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाणार्या धर्मांधांची हिंसक मानसिकता जाणा आणि त्यांच्या प्रेमाला बळी पडू नका !
अशांना शरियत कायद्यानुसार हातपाय तोडण्यासारखी कठोर शिक्षा देण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !
जिल्हा रुग्णालयात काम करणार्या एका कंत्राटी महिला कर्मचार्याने डॉ. चव्हाण यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दिली होती.
महिलांवर अत्याचार करणार्यांना कठोर शिक्षा झाल्यासच बलात्कार अशा घटना टळतील !