नगर जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गैरव्यवहार प्रकरणी ५ अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत वर्ष २०१५-१६ मध्ये कोंभळी (ता. कर्जत) येथे संगनमताने खाटे दस्तऐवज सिद्ध करून ९ सहस्र ३२० रुपयांचा, तर चांदे खुर्द येथे ५८ सहस्र २४८ रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हे नोंद केले आहेत.