इस्लामिक स्टेटचा कथित प्रमुख तुर्कीये सैन्याच्या आक्रमणात ठार
सीरियाच्या जानदारिस भागात ही चकमक झाली.
सीरियाच्या जानदारिस भागात ही चकमक झाली.
‘द केरल स्टोरी’ चित्रपट पहाणार्या प्रत्येक धर्मप्रेमीने केरळमधील हे अराजक थांबवण्यासाठी संघटित व्हावे. ‘जे आजवर घडले, ते यापुढे घडू द्यायचे नाही’, असा निश्चय प्रत्येक हिंदूने करावा.
‘आतंकवाद्यांना धर्म नसतो’ असे सतत बरळणार्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
जिहादी आतंकवाद्यांच्या पाठीराख्या काँग्रेसवरच बंदी घाला !
भिंबरगली (राजौरी) आणि पुंछमधील हा भाग ‘साऊथ ऑफ पिर पंजाल’ म्हणजेच पुंछ, अखनौर, राजौरी, जम्मू या भागांत येतो. या भागात गेल्या वर्षभरात कोणतेही आतंकवादी आक्रमण झाले नव्हते. काश्मीरमधील आतंकवादही न्यून झाला असून तो केवळ काश्मीर खोर्यापर्यंत मर्यादित झाला आहे.
पुंछ येथील आतंकवादी आक्रमणाचे प्रकरण
पाकचे भारतातील माजी राजदूत अब्दुल बासित यांचा दावा
एस्. जयशंकर म्हणाले, सीमापार वाढणारा आतंकवाद संपवायला हवा. आम्हाला आशा आहे की एक दिवस आम्ही तो टप्पा गाठू.
हा मुलगाही आतंकवादी आहे. सध्या आतंकवाद्यांना अर्थपुरवठा केल्याच्या प्रकरणी तो अटकेत आहे.
जिहादी आतंकवाद्यांचे मूळ म्हणजे पाकिस्तानला जोपर्यंत नष्ट केले जात नाही, तोपर्यंत काश्मीरमधील आतंकवाद संपुष्टात येणार नाही, हे सरकारने लक्षात घेणे आवश्यक आहे !
आतंकवाद्यांनी येथील वाळवंटामध्ये सर्वत्र भूसुरुंग पेरलेले आहेत. याविषयी प्रशासनाकडून लोकांना सूचना देण्यात आल्या असतांनाही ते मशरूम काढण्यासाठी जात असल्याने भूसुरुंगांचा स्फोट होऊन त्यांचा मृत्यू होत आहे.