गोव्यात प्रतिदिन होतो किमान एक जीवघेणा अपघात !
‘वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी दंड अधिक प्रमाणात आकारण्यात येऊनही अपघात थांबलेले नाहीत. नागरिकांना रस्ता सुरक्षेसंबंधी शिक्षण देण्याची आज आवश्यकता आहे’ – पोलीस महासंचालक जसपाल सिंह
‘वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी दंड अधिक प्रमाणात आकारण्यात येऊनही अपघात थांबलेले नाहीत. नागरिकांना रस्ता सुरक्षेसंबंधी शिक्षण देण्याची आज आवश्यकता आहे’ – पोलीस महासंचालक जसपाल सिंह
अमेरिकेसारख्या अवाढव्या अर्थव्यवस्थेचा विचार करता ती संरक्षण क्षेत्रावर जो खर्च करते, तो खर्च युक्रेनसारख्या लहान अर्थव्यवस्था खर्च करत असलेल्या रक्कमेपेक्षा निश्चितच अधिक असणार.
भारतीय आस्थापनांनीच सक्षम होऊन विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा वापर करून आत्मनिर्भर होणे, तसेच स्वदेशी उत्पादनांद्वारे जगाला आधार देणे आवश्यक आहे ! तरच भारत हा आर्थिक महासत्ता होऊ शकेल.
देशातील बहुतेक राजकारण्यांविरुद्ध विविध प्रकारची गुन्हे नोंद आहेत. काही जण कारागृहातही आहेत. तेथूनही ते निवडणूक लढवत आहेत. ही स्थिती लोकशाहीला मारकच आहे !
ही परिस्थिती रोखण्यासाठी समाजाला शालेय शिक्षणासमवेत नीतीमत्तेचे शिक्षण देणे आणि साधना शिकवणे आवश्यक !
भारतातून केवळ ४ सहस्त्र मुलांचा या संशोधनात सहभाग असला, तरी हे प्रमाण काळजी करण्यासारखे आहे. भारतात १० ते १४ वयोगटांतील तब्बल ८३ टक्के मुलांच्या हातात स्मार्टफोन आहे. आंतरराष्ट्रीय प्रमाणापेक्षा ही संख्या ७६ टक्क्यांहून अधिक आहे.
समलिंगी विवाह म्हणजे एक विकार ! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महिला शाखेशी संलग्न असलेल्या ‘संवर्धिनी न्यास’ने समलिंगी विवाहाविषयी केलेले सर्वेक्षण !
प्रकल्प विरोधकांचा विरोध अद्यापही कायम असल्याचे दिसत आहे. अशातच ६ मे या दिवशी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बारसू येथील ग्रामस्थांना भेटणार आहेत.
हे एकूणच न्याययंत्रणेचे अपयश म्हणावे लागेल ! ‘उशिराने मिळालेला न्याय हा अन्यायच’, असे म्हटले जाते !
बारसू-सोलगाव परिसरात प्रस्तावित असलेल्या तेलशुद्धीकरण प्रकल्पाच्या माती सर्वेक्षणाचे काम चालू आहे. ज्या भूमीमालकांनी प्रकल्पासाठी भूमीचे संमतीपत्र दिले, त्या भूमीमालकांच्या जागेत हे माती सर्वेक्षणाचे काम चालू आहे.