परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘कीर्तनकार आणि प्रवचनकार तात्त्विक माहिती सांगतात, तर खरे गुरु प्रायोगिक कृती करवून घेऊन शिष्याची प्रगती करतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘आपल्याला देवाचे साहाय्य का मिळत नाही ?’, याचा हिंदूंनी विचार केला पाहिजे आणि साहाय्य मिळण्यासाठी साधनेला आरंभ केला पाहिजे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘खरे सुख केवळ साधनेनेच मिळते, भ्रष्टाचाराने मिळवलेल्या पैशांनी नाही !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘अडचणीच्या वेळी साहाय्य व्हावे; म्हणून आपण अधिकोषात (बँकेत) पैसे ठेवतो. त्याचप्रमाणे संकटाच्या वेळी साहाय्य व्हावे; म्हणून साधनेचा साठा आपल्या संग्रहात असणे आवश्यक आहे. त्यामुळे संकटसमयी आपल्याला साहाय्य होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

ईश्‍वराला जाणून घेतल्याविना खरी शांती अन् सुख मिळणे अशक्य !

आपण सुखासमाधानात रहावे; परंतु त्याच वेळी आपण कृष्णभावात किंवा ईश्‍वरभावात असावे, त्यामुळे आपण सुखी होऊ. ईश्‍वराला जाणून घेतल्याविना आणि ईश्‍वराशी भावातीत झाल्याविना खरी शांती अन् सुख मिळण्याची शक्यता नाही.

एकादशीचे व्रत कसे करावे ?

‘एकावर एक ११ म्हणजे एकादशी. याचा अर्थ एकत्व सोडू नये. या दिवशी लंघन करणे, उपवास करणे, याचा उद्देश आहे, लक्ष तिकडे न जाता भगवंताकडे रहावे; मात्र आता हा अर्थ गौण झाला आहे आणि उपवास प्रधान झाला आहे !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘धर्म त्याग शिकवतो, तर राजकारण स्वार्थ शिकवते; म्हणून आरक्षण इत्यादी प्रकार वाढत गेले आहेत. यावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे सर्वांना सर्वस्वाचा त्याग शिकवणारी साधना शिकवणे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

श्रीविष्णूची आपल्यावर असलेली दृष्टी अनुभवून तशी प्रेमळ दृष्टी निर्माण करण्यासाठी साधकांनी केलेले प्रयत्न !

‘भाववृद्धी सत्संगाच्या माध्यमातून भगवंताने सत्संगात सर्व साधकांना अमूल्य भेट दिली ती, म्हणजे भावदृष्टी ! त्यानुसार प्रत्येक व्यक्ती, वस्तू आणि चराचर सृष्टी यांकडे पहाण्याचे ध्येय भावसत्संगातून सर्वांना दिले होते. त्यानुसार साधकांनी केलेले प्रयत्न येथे दिले आहेत.

अभ्यासू आणि संशोधक वृत्तीमुळे ‘सुजोक’ ही उपचारपद्धत विकसित करून निरपेक्षतेने अन् तळमळीने रुग्णांवर उपचार करणारे पुणे येथील श्री. एस्.के. जोशीआजोबा (वय ८० वर्षे) !

आम्ही काही साधक श्री. जोशीआजोबा यांच्याकडे ‘सुजोक’ उपचारपद्धतीचे प्रशिक्षण घेण्यासाठी गेलो होतो. त्या वेळी त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

देव अंतर्यामी सर्व त्यास कळे ।

‘भाव तेथे देव’, नको नुसते म्हणू । भाव निर्माण होण्या, साधना कर सुरू ॥
प्रार्थितो तुला भगवंता, दे मानवा बुद्धी । जाणण्या तुझी शक्ती, करो तुझी भक्ती ॥