परिस्थिती स्वीकारणे
‘परिस्थिती साधकाला घडवत असते. परिस्थिती स्वीकारली की, तो घडतो, म्हणजेच त्यातून त्याची साधना होते.
‘परिस्थिती साधकाला घडवत असते. परिस्थिती स्वीकारली की, तो घडतो, म्हणजेच त्यातून त्याची साधना होते.
‘कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेऊन प्रतिवर्षीप्रमाणे उत्सवाला मंदिरात न येता घरूनच श्रीरामरायांचे ध्यान करावे’, असे आवाहन प.पू. दास महाराजांनी रामभक्तांना केले
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ उच्च आध्यात्मिक पातळीच्या समष्टी संत असल्याने त्यांच्यामध्ये पुष्कळ चैतन्य आहे. संतांच्या चरणांतून सर्वाधिक प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होते. काश्याच्या वाटीने त्यांचे तळपाय घासत असतांना त्यांच्या …..
पू. (श्रीमती) सुमनमावशी यांच्यातील समष्टी नामजपादी उपायांची तळमळ आणि साधकांप्रती असलेला भाव त्यांच्या बोलण्यातून देवाने अनुभवायला दिला.
‘अपेक्षा करणे’ हे अहंचे लक्षण आहे. अपेक्षापूर्ती झाल्यावर तात्कालिक सुख मिळते; परंतु त्यामुळे अहंचे पोषण होते आणि अपेक्षेप्रमाणे झाले नाही की, दुःख होते.
शिवडी (मुंबई) येथील सनातनच्या साधिका सौ. वनमाला वैती यांनी वयाच्या ६८ व्या वर्षी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. साधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
हिंदु पंचांग दिनदर्शिकमुळे हिंदु धर्म आणि संस्कृतीचे धर्मशिक्षण देण्याचे चांगले कार्य केले आहे-सनातनचे ७८ वे संत पू. चंद्रसेन मयेकर
आजच्या कार्यक्रमाला आरंभ झाला. तेव्हा मन निर्विचार अवस्थेत जाऊन ध्यान लागल्यासारखे झाले.
‘सत्संग, बैठक, प्रसार, संपर्क अथवा एखादी सेवा केल्यानंतर ‘मला काय शिकायला मिळाले ?’, असा विचार माझ्या मनात लगेच येतो का ?’, असा विचार मनात येणे, म्हणजेच शिकण्याच्या स्थितीत रहाणे होय. हे साधनेला अत्यंत पोषक आहे.
जन्मल्यापासून आतापर्यंत प्रत्येक प्रसंगात देवाने मला कसे साहाय्य केले ?’ तसेच ‘तो मला साधनेत सतत साहाय्य करत आहे’, हे आठवून सतत कृतज्ञता व्यक्त करावी.