पू. परांजपेआजोबा यांचा आशीर्वाद सदैव लाभावा ।
श्रीचित्शक्ति यांना जन्म देऊन । घोर कलियुगात आम्हा साधक-भक्तांचे कल्याण केले ।।
श्रीचित्शक्ति यांना जन्म देऊन । घोर कलियुगात आम्हा साधक-भक्तांचे कल्याण केले ।।
‘रामनाथी आश्रमात आल्यावर मी मागे जे काही सोडून आले होते, त्याचे मला पूर्णपणे विस्मरण झाले. असे या आधी कधीही झाले नव्हते.
आपल्या मनात ‘माझ्याकडून सेवेत चुका होतील. उत्तरदायी साधक चुका सांगतील’, अशी भीती असते. त्यामुळे आपल्याला ताण येऊन काळजी वाटते.
‘‘रुग्णाच्या हृदयामध्ये ७५ टक्के जंतूसंसर्ग (इन्फेक्शन) झाला आहे. त्यामुळे रुग्ण बरा होण्याची निश्चिती नाही; पण आपण प्रयत्न करूया !’’
‘गुरुदेवा, मला हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्याची पुष्कळ आवड आहे आणि ते कार्य करण्याची इच्छा आहे; म्हणून मी त्या दृष्टीने व्यष्टी आणि समष्टी स्तरावर नक्कीच प्रयत्न करणार आहे, तसेच मी माझ्या घरी आश्रमासारखे चैतन्यदायी वातावरण आणण्याचा प्रयत्न करणार आहे.’
प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तूमध्ये गुरुतत्त्व असल्यामुळे प्रत्येक वस्तूकडे आदराने पहावे.
परमेश्वर त्याचे अस्तित्व दाखवून देण्यासाठी संकेत देत असतो.’’ माझ्या मनात आले, ‘मी सनातनची साधक नाही. मग मला अशी अनुभूती का येत आहे ?’
मी ध्यानमंदिरात काही वेळ नामजप केल्यानंतर मला मोगर्याच्या फुलांचा सुगंध आला. तेव्हा ध्यानमंदिरात मोगर्याची फुले दिसली नाहीत.
‘२४.२.२०२३ ते २६.२.२०२३ या कालावधीत रामनाथी, फोंडा (गोवा) येथील सनातन आश्रमात एक शिबिर झाले. त्या वेळी आश्रमातील प्रत्येक कणाकणात चैतन्य जाणवले. सनातन संस्थेच्या आश्रमात आल्यापासून मला पुष्कळ अनुभूती आल्या.
एक साधिका सत्संगात बोलत असतांना परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांना मध्येच थांबवले आणि आम्हाला विचारले, ‘‘इतरांना आता काय वाटले ? कोणता सुगंध आला का ?’’ त्या वेळी आम्हाला चंदनाचा सुगंध बराच वेळ येत होता.