ज्ञान, भक्‍ती आणि कर्म या मार्गांचा त्रिवेणी संगम म्‍हणजे प्रथमोपचार ! – सद़्‍गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

प्रथमोपचाराशी संबंधित विषयांचे अध्‍ययन, अध्‍यापन आणि सराव करणे हा ज्ञानमार्ग आहे. या अध्‍ययनानुसार योग्‍य आणि उचित कृती करणे अर्थात् ‘योग: कर्मसु कौशलम् ।’ म्‍हणजेच कर्ममार्ग आहे.

आपत्‍काळातून तरून जाण्‍यासाठी साधना वाढवून ईश्‍वराचे निस्‍सीम भक्‍त बना !

‘आजच्‍या निधर्मी (अधर्मी) राज्‍यप्रणालीमुळे सध्‍याचा समाज धर्माचरणापासून दुरावला आहे. त्‍यामुळे राष्‍ट्र आणि धर्म यांच्‍यावर अनेक संकटे ओढवली आहेत. जगभरात अनाचार आणि अनैतिकता वाढीस लागली आहे, तसेच विविध नैसर्गिक आपत्ती, युद्धसदृश स्‍थिती यांमध्‍येही वाढ होत आहे.

शिकण्‍यासाठी शिकणारा आणि शिकवणारा अशा दोन्‍हींची आवश्‍यकता असणे

एखादा माणूस महापंडित (विज्ञाननिधी) असला, तरी तो निश्‍चयापासून ढळलेल्‍या माणसाला यत्‍किंचितही लाभ करून देऊ शकत नाही. आंधळ्‍या माणसाच्‍या तळहातावर ठेवलेला दिवासुद्धा त्‍या आंधळ्‍याला कोणतीही वस्‍तू दाखवू शकत नाही.

शुभस्‍य शीघ्रम् अशुभस्‍य कालहरणम् ।

अर्थ : शुभ कार्य करण्‍याची इच्‍छा असेल, तर ते लगेच करावे; परंतु अशुभ कार्य करणे नेहमी टाळत रहावे. (असे करण्‍यातच मनुष्‍याचे निश्‍चितपणे कल्‍याण आहे.)

आत्‍मज्‍योतीला उजाळा देऊन स्‍वतःसह इतरांचीही दीपज्‍योत प्रज्‍वलित करणे, म्‍हणजे खरा दीपोत्‍सव होय !

ऋषींनी या सणाद्वारे आपल्‍याला जीवनदर्शन घडवून दिले. त्‍यामुळे ‘प्रत्‍येक व्‍यक्‍तीने या दृष्‍टीने आपला ‘मी आणि माझा’ भाव नष्‍ट करून आत्‍मजागृती करावी अन् आपल्‍या परीने या अंधःकारमय जगात दीपज्‍योतीप्रमाणे स्‍वतःची दीपज्‍योत उजळून तेवत ठेवावी.

साधकांनो, स्‍वत:च्‍या साधनेसाठी सजग राहून ‘कोजागरी पौर्णिमे’च्‍या निमित्ताने साधनेचा जागर करा !

‘कोजागरी पौर्णिमेच्‍या रात्री देवी महालक्ष्मी चंद्रमंडळातून पृथ्‍वीवर उतरते. सर्वत्र भ्रमण करतांना मध्‍यरात्री ती ‘को जागर्ति ?’, म्‍हणजे ‘कोण जागे आहे ?’, असे विचारते.

मानवांनो, ममत्वाच्या कारावासातून मुक्तता करून घेण्यासाठी प्रयत्नशील व्हा !

आम्ही अंधाराला (ममत्वाच्या अंधाराला) पकडून आहोत. हे दुर्भाग्य कसे टळेल ? या ममत्वाच्या कारावासातून कशी मुक्तता होईल ? आधी ‘हा कारावास आहे’, हे कळले की, तेथून सुटका करून घेण्यासाठी प्रयत्न करता येईल. ‘हा तुरुंग नाही, राजमहाल आहे’, असे ज्यांना वाटते, ते कशाला त्यातून बाहेर पडतील ?’

मन शुद्ध असेल, तरच परमात्म्याचा आनंद मिळवता येतो !

‘जसजसा तुमचा आहार शुद्ध होईल, तसतसे तुमचे विचार शुद्ध होतील. जसजसा तुमचा संग शुद्ध होईल, तसतसे तुमचे कर्म शुद्ध होईल आणि जसजसे तुमचे कर्म शुद्ध होईल, तसतसे तुमचे मन शुद्ध होऊन परम शुद्ध परमात्म्याचा आनंद मिळवण्यात ते सफल होईल.’

आध्यात्मिक आणि ऐहिक जीवन पुष्ट करण्यासाठी कार्यप्रवण करणारे प.पू. पांडुरंगशास्त्री आठवले !

अध्यात्माच्या क्षेत्रात क्रांतीकारी पालट करणार्‍या अन् पंचरंगी क्रांतीचे प्रणेते असलेल्या पू. दादाजींचा जन्मदिवस १९ ऑक्टोबर हा ‘मनुष्य गौरवदिन’ म्हणूनच विश्वातील स्वाध्याय परिवार मोठ्या आनंदाने साजरा करतो. त्यानिमित्ताने . . .

कर्मे योग्य रितीने केली; म्हणजे त्यांच्या बंधनात कुणी अडकत नाही

‘श्री ज्ञानेश्वर म्हणतात, ‘ ज्या कर्मांमुळे आपण पाशात गुंतत जाऊ’, असे वाटते, ती कर्मेच योग्य रितीने केली; म्हणजे ती सर्व प्रकारच्या बंधनांतून सोडविण्यास सहाय्यभूत होतात.’