
ध्यानात ठेवा की, आपण जगाचे ऋणी आहोत, जग आपले ऋणी नाही. जगासाठी काही कार्य करण्याची संधी मिळणे, ही मोठ्या सद्भाग्याची गोष्ट आहे. जगाला साहाय्य केल्याने वास्तविक पहाता आपण स्वतःलाच साहाय्य करत असतो.
(साभार : ‘स्वामी विवेकानंद म्हणतात’, रामकृष्ण मठ, नागपूर.)
भय घालवण्यासाठी प्रयत्न करायला हवा !
साधकांनो, स्वतःमधील स्वभावदोषांमुळे खचून न जाता सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी सांगितलेल्या साधनेवर अढळ श्रद्धा ठेवून प्रयत्नरत रहा !
श्रीराममंदिराला सरकारनियुक्त अधिकार्याची नाही, रामभक्ताची आवश्यकता !
श्रद्धेचा आरंभ !
क्रियायोग