अध्यात्माच्या मार्गाने जीवन जगणार्या जिवांसाठी ज्ञानगुरु, धर्मगुरु आणि मोक्षगुरु असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले हे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा उद्घोष करणारे राष्ट्रगुरु आहेत. समस्त प्राणीमात्रांचे कल्याण करण्यासाठी ते विविध मार्गांनी आणि व्यापकरित्या प्रयत्नरत आहेत. जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून ब्रह्मर्षींनी त्यांच्या अवतारत्वाची ओळख करून दिली असून त्यांच्याविषयी संतांनीही गौरवोद्गार काढले आहेत. त्यांनी विश्वकल्याणार्थ आरंभलेल्या व्यापक कार्याप्रती त्यांच्या चरणी जेवढी कृतज्ञता व्यक्त करावी, तेवढी थोडीच आहे. अशा या विभूतीच्या चरणी कोटी कोटी वंदन !
सनातन प्रभात > Post Type > सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले > सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना ८२ व्या जन्मोत्सवानिमित्त कोटी कोटी प्रणाम !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना ८२ व्या जन्मोत्सवानिमित्त कोटी कोटी प्रणाम !
नूतन लेख
- संतांचे एकमेवाद्वितीयत्व !
- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची साधना आणि त्यांचे कार्य यांमुळे ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेचे कार्य निश्चितपणे सिद्धीस जाणार !
- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे कार्य पाहून श्री. रामनारायण मिश्रा, अध्यक्ष, ब्राह्मण महासभा, नागपूर यांनी व्यक्त केलेले मनोगत !
- ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या संदर्भात सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम प्रभु (वय ७ वर्षे) यांनी सांगितलेली सूत्रे !
- संत आणि महर्षि करत असलेल्या आध्यात्मिक स्तरावरील साहाय्यामुळेच हिंदु राष्ट्राची स्थापना होणे शक्य ! – परात्पर गुरु डॉ. आठवले
- हिंदु धर्मशास्त्रानुसार प्रत्येक जिवाच्या प्रत्येक जन्माचे त्याच्या प्रारब्धानुसार नियोजन झालेले असते