कोरोना योद्ध्यांचे अपघाती विमा प्रस्ताव मनपा प्रशासनाने नाकारले
कठीण काळात जिवाची पर्वा न करता सेवेत प्राण गमावणार्या कर्मचार्यांच्या वारसांनी काय करावे ? किरकोळ कारणे देऊन कर्मचार्यांचे प्रस्ताव नाकारणार्या प्रशासनाला कर्मचार्यांकडून पैशांची अपेक्षा आहे, असे कुणाला वाटले, तर चूक ते काय ?