
कणकवली – तालुक्यातील कलमठ येथे १९ मे २०२१ या दिवशी खांबावर चढून वीजवाहिनीच्या दुरुस्तीचे काम करत असतांना विजेचा धक्का बसून महावितरण आस्थापनेचे कर्मचारी अजय नारकर २० फूट उंचीवरून खाली पडून घायाळ झाले. त्यांच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.
बिबवेवाडीतील (पुणे) रस्त्यावरील शोभिवंत १०० दिवे चोरीला !
महापालिकेतील उपायुक्तांचा पुतण्या असल्याचे सांगून फसवणूक करणारा कह्यात !
श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठावरील बटूंच्या यशाची मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडून नोंद
मुंबई उच्च न्यायालयाकडून वर्ष २०१३ मधील ३५ सहस्र कोटी रुपयांच्या खाण घोटाळ्यासंबंधीचा गुन्हा रहित
सरकारमधील विविध खात्यांमध्ये ४५० अभियंत्यांची पदे रिक्त असून स्थानिकांनी या संधीचा लाभ घ्यावा ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात यांचे निधन