
कणकवली – तालुक्यातील कलमठ येथे १९ मे २०२१ या दिवशी खांबावर चढून वीजवाहिनीच्या दुरुस्तीचे काम करत असतांना विजेचा धक्का बसून महावितरण आस्थापनेचे कर्मचारी अजय नारकर २० फूट उंचीवरून खाली पडून घायाळ झाले. त्यांच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.
थोडक्यात महत्त्वाचे : ०८.०६.२०२६
‘डिस्काऊंट’च्या (सवलतीच्या) मोहात आरोग्याचा सौदा !
बंगाल बोध : घुसखोरांना साहाय्य हा देशद्रोह नव्हे का ?
पुणे येथे हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ !
तीर्थक्षेत्र पैठण येथे ८ नाल्यांचे दुर्गंधीयुक्त आणि रसायनमिश्रित पाणी गोदावरी नदीपात्रात !
भिगवण (पुणे) येथे अल्पवयीन मुलीला धमक्या देत विनयभंग !