एक्झिमा (त्वचारोग), तसेच बहुतांश व्यसने यांच्या मुळाशी आध्यात्मिक कारण असून साधनेद्वारेच त्यावर मात करणे शक्य ! – शॉन क्लार्क, गोवा

एखादी व्यक्ती व्यसनाधीन होण्याची कारणे ३० टक्के शारीरिक, म्हणजे व्यसनाधीन पदार्थांवर अवलंबून, तर ३० टक्के कारणे मानसिक आणि ४० टक्के कारणे ही आध्यात्मिक स्वरूपाची असतात.

पृथ्वीवरील कोणातीही जागा प्रदूषणापासून मुक्त नाही ! – संशोधन

सध्या वापरात असलेली ३ लाख ५० सहस्रांहून अधिक रसायने पर्यावरणाला प्रदूषित !

‘भाजी चिरण्याची योग्य पद्धत’ या संदर्भातील संशोधन

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने स्वयंपाकाचे आचार, स्वयंपाकातील घटक, स्वयंपाक बनवण्याच्या पद्धती इत्यादींच्या संदर्भात विपुल संशोधन करण्यात येत आहे.

रत्नागिरी-८ बी ही भाताची नवीन जात विकसीत : महाराष्ट्रासह ६ राज्यांत मागणी

रत्नागिरी- ८ या जातीचे वैशिष्ट्य म्हणजे १३५-१४० दिवसांत तयार होणारी असून, मध्यम बारीक दाणा आहे. चवीला उत्तम आहे. कापणी वेळेवर केली, तर अखंड तांदूळ अधिक होऊन तांदूळतुटीचे प्रमाण खूपच अल्प येते.

सप्तदेवतांच्या मराठी भाषेतील देवनागरी लिपीतील नावांतून पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होणे

कोणत्याही उपचारपद्धतीत आध्यात्मिक साधनांचा वापर करणे, हे मानवाच्या कल्याणासाठी महत्त्वाचे आहे !

चंद्रावर ३० सहस्र कोटी लिटर पाण्याचा साठा असण्याची शक्यता ! – संशोधन

‘नेचर जियोसायन्स’ या जागतिक विज्ञान नियतकालिकाच्या सध्याच्या अंकात यासंदर्भातील माहिती प्रकाशित करण्यात आली आहे.

इस्रोने एकाच वेळी प्रक्षेपित केले ३६ उपग्रह !

या मोहिमेला ‘वन वेब इंडिया-२’ असे नाव देण्यात आले आहे. २३ ऑक्टोबर २०२२ मध्ये इस्रोने या मोहिमेच्या अंतर्गत ३६ उपग्रह प्रक्षेपित केले होते. 

उपवासामुळे शारीरिक लाभ होतात ! – संशोधकांचा निष्कर्ष

उपवासामुळे रक्तातील साखरेची पातळी न्यून होते, त्यानंतर शरीर आधीपासून अस्तित्वात असलेली चरबी ही ऊर्जा म्हणून वापरण्यास प्रारंभ करते. त्याच्या साहाय्याने शरिरातील अतिरिक्त चरबी न्यून होऊ लागते. यामुळे वजन न्यून होण्यास साहाय्य होते.

गुढीपूजनाचा पूजनातील सर्व घटकांवर सकारात्मक परिणाम होणे

‘गुढीपूजनाचा पूजक, पुरोहित, पूजेतील घटक आणि पूजनाच्या वेळी उपस्थित असणारे साधक यांच्यावर आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे एक चाचणी करण्यात आली. याचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.

यज्ञाचा प्रथमावतार असलेल्या‘अग्निहोत्रा’चे वैज्ञानिक संशोधन !

आपत्काळात तिसरे महायुद्ध भडकेल. या युद्धामध्ये वाचायचे असेल, तर त्यासाठी अण्वस्त्रे निकामी करणारा प्रभावी उपाय आणि त्या अण्वस्त्रांपासून निघणारा किरणोत्सर्ग नष्ट करणाराही उपाय हवा.