‘संतांनी देवाला नमस्कार केल्यावर त्यांच्या स्वतःवर आणि देवतेच्या प्रतिमेवर होणारा परिणाम’ या संदर्भातील संशोधन !

‘संतांनी देवाला नमस्कार केल्यावर त्यांच्या स्वतःवर आणि देवतेच्या प्रतिमेवर काय परिणाम होतो ?’, हे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्.’ या उपकरणाद्वारे एक चाचणी केली. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन दिले आहे.

महाराष्ट्र विधीमंडळाचे वर्ष १९३७ पासूनचे कामकाज ‘ऑनलाईन लिंक’ करण्याची महत्त्वाकांक्षी योजना !

२ वर्षांत कामकाज ‘ऑनलाईन लिंक’ करण्याचा प्रयत्न ! – नीलेश वडनेरकर, माहिती आणि संशोधन अधिकारी, महाराष्ट्र विधीमंडळ

‘महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालया’च्‍या अंतर्गत चालू असलेल्‍या ‘ज्‍योतिषशास्‍त्रा’च्‍या संदर्भातील संशोधन कार्यात सहभागी होऊन साधनेच्‍या सुवर्णसंधीचा लाभ घ्‍या !

‘महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालया’च्‍या वतीने सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या मार्गदर्शनानुसार ज्‍योतिषशास्‍त्राच्‍या संवर्धनासाठी संशोधन कार्य चालू आहे. या कार्यात सहभागी होण्‍याची संधी उपलब्‍ध आहे.

गायीच्या शेणापासून सिद्ध केलेल्या मिथेनवर चालणार ट्रॅक्टर !

गायीचे महत्त्व आता विदेशांतही सिद्ध होऊ लागले आहे. हे लक्षात घेऊन भारत सरकार गोहत्या रोखून गोधनाच्या संवर्धनासाठी पावले उचलणार का ?

पू. किरण फाटक यांच्या शास्त्रीय गायनाचा साधकांच्या षट्चक्रांवर आणि त्यांच्या सूक्ष्म-ऊर्जेवर झालेला सकारात्मक परिणाम

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

मानवी देहाचे खत ?

मानवी भाव-भावनांचा विचार न करता पाश्‍चात्त्य करत असलेले विविध प्रयोग हे भयावह विकृतीलाच निमंत्रण ! हिंदु धर्म पर्यावरणपूरक असल्‍याने शेवटी जगाला त्‍याकडे वळण्‍याविना गत्‍यंतर नाही, हेच खरे !

ब्रिटनमध्ये आधुनिक जीवनशैली आणि तंत्रज्ञान यांमुळे तरुणांची एकाग्रता अन् इच्छाशक्ती यांवर परिणाम !

आधुनिक विज्ञानाचे दुष्परिणाम ! कुठे मनुष्याचे व्यक्तीमत्त्व घडवणारी प्राचीन भारतीय संस्कृती, तर कुठे त्याचे जीवन उद्ध्वस्त करणारी पाश्‍चत्त्य आधुनिक जीवनशैली !

देवाला नमस्कार करण्याची योग्य पद्धत आणि त्यासंदर्भातील संशोधन

‘देवाला नमस्कार करण्याची योग्य पद्धत कोणती ?’ हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘पी.आय.पी. ’ तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन पुढे दिले आहे.

खडतर ठिकाणी स्थानांतर नको; म्हणून प्रामाणिक अधिकारी लाच घेण्याचा विचार करतात !

भारतात प्रामाणिक सरकारी अधिकार्‍यांची अशी मानसिकता असेल, तर देशातील भ्रष्टाचार कधीतरी नष्ट होऊ शकेल का ? ही स्थिती धर्माचरणी शासनकर्ते आणि जनता यांचे हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !

संशोधनाला हवी साधनेची दृष्टी !

भारतात आजही गुणवत्ता आणि प्रज्ञा यांची कमतरता नाही. वेद, उपनिषदे, ऋषींचे ग्रंथ यांमध्ये अनेक गूढ सूत्रे आहेत, या सूत्रांमध्ये नवनिर्मितीची काही रहस्ये आहेत. काही श्लोक ज्यामध्ये विमान निर्मितीचे तंत्रज्ञान होते, ते काळाच्या पोटात गुप्त झाले आहेत.