अधार्मिक आणि नीतीशून्य विषयांत भारताने प्रगती केली !
स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या ७४ वर्षांच्या काळात बहुतेक राजकीय पक्षांनी भारताची खरी प्रगती केलीच नाही, उलट सर्व अधार्मिक आणि नीतीशून्य विषयांत भारताने प्रगती केली आहे !
स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या ७४ वर्षांच्या काळात बहुतेक राजकीय पक्षांनी भारताची खरी प्रगती केलीच नाही, उलट सर्व अधार्मिक आणि नीतीशून्य विषयांत भारताने प्रगती केली आहे !
मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे, ही भाजपची भूमिका आहे. यासाठी जो संघर्ष होईल, त्यामध्ये भाजपचा सहभाग असेल. संभाजीराजे यांनी नेतृत्व केले, तरी भाजप त्यांच्यासमवेत असेल.
बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात झालेल्या हिंसाचारामुळे सहस्रो लोकांनी पलायन केले. त्यांना पलायन करण्यापासून रोखण्याची मागणी करणार्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.
राजकीय नेते आणि लोकप्रतिनिधी सर्रासपणे कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन करतात. नेतेमंडळी जेव्हा स्वत: नियमांचे काटेकोरपणे पालन करतील, तेव्हा जनतेला आवाहन करण्याची आणि न्यायालयाला ‘नियम पाळा’, असे सांगण्याची वेळच येणार नाही.
भाजपच्या वाढलेल्या जागांच्या मागे हिंदूंच्या मतांचे ध्रुवीकरण झाले, असेही सांगितले जात आहे; मात्र हिंदूंच्या ध्रुवीकरणाला मुसलमानांच्या मतांच्या ध्रुवीकरणाने धोबीपछाड दिली, हे हिंदूंना स्वीकारावे लागेल.
देशात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे पाहून केंद्र सरकार आणि उत्तरप्रदेश सरकार यांनी कुंभमेळा स्थगित करण्याविषयी संत-महंत यांना विनंती केली. त्याला सर्व साधू-संत आणि महंत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
कोरोनाच्या दुसर्या लाटेने सहस्रावधी लोकांचे जीव घ्यायला आरंभ केला होता. त्यामुळे या स्पर्धेचे आयोजन करणार्यांच्या आणि त्यास हिरवा कंदील देणार्यांच्या मनोवृत्तीचा यातून अंदाज येऊ शकेल.
सर्व यंत्रणांचे नियोजन अचूक करणे हा ऑक्सिजनचा तुटवडा कायमस्वरूपी संपवणारा आणि ऑक्सिजनच्या १०० टक्के उपलब्धतेची फलनिष्पत्ती मिळवून देणारा उपाय ठरू शकतो, हे सरकारने लक्षात घेऊन कृतीशील व्हावे !
निवडणूक ही भारतातील असो किंवा विदेशातील, मतदारांनी आपल्यालाच मते द्यावी, यासाठी प्रत्येक उमेदवार विविध प्रयत्न करतो. असे करतांना जगभरातील अनेक नेत्यांनी अशक्यप्राय आश्वासने दिली आहेत.
सीबीआय गृहमंत्र्यांच्या विरुद्ध केलेल्या आरोपांची चौकशी करेलच, याविषयी निश्चिती आहे; परंतु ‘सामान्य जनतेला पोलिसांचे पाठबळ मिळते का ?’, हा मोठा प्रश्न अनुत्तरितच रहातो.’