पंतप्रधान मोदी यांनी उचललेल्या पावलांमुळे खलिस्तानी चळवळ कमकुवत !
अमेरिकेमध्ये हाताच्या बोटावर मोजण्या इतके खलिस्तानी कार्यरत आहेत. त्यांच्यामुळे पूर्ण शीख समुदायाची अपकीर्ती होत आहे’, असे या शिष्टमंडळाने म्हटले आहे.
अमेरिकेमध्ये हाताच्या बोटावर मोजण्या इतके खलिस्तानी कार्यरत आहेत. त्यांच्यामुळे पूर्ण शीख समुदायाची अपकीर्ती होत आहे’, असे या शिष्टमंडळाने म्हटले आहे.
त्यांच्या सरकारच्या कामाचा कोट्यवधी लोकांच्या जीवनावर परिणाम होतो. याविषयी काँग्रेसचे प्रश्न न्यायोचित आहेत. त्याविषयी ते मौन बाळगून आहेत, अशी टीका काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी एका वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखाद्वारे केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच वर्ष २०२२ ची व्याघ्रगणनेची संख्या प्रसिद्ध केली आहे. यामधून ही धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील बांदीपूर व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली. तसेच ‘टायगर प्रकल्पा’ला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ते मैसुरू येथे कार्यक्रमात सहभागी झाले.
तेलंगणा राज्य सरकार आम्हाला साथ देत नसल्याने अनेक विकास कामांना विलंब होत आहे. हे लोक कुटुंबवाद, घराणेशाही आणि भ्रष्टाचार जोपासत राहिले. त्यामुळे जे प्रामाणिकपणे काम करतात, त्यांना अडचणी येत आहेत. राज्य सरकारच्या अडथळ्यांमुळे तेलंगणा त्रस्त आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
मी अनेक सूत्रांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध केला; पण त्यांनी कधीही सूडाचे राजकारण केले नाही, असे मत काँग्रेसचे माजी नेते गुलाम नबी आझाद यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना व्यक्त केले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दावा !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र फाडल्याच्या प्रकरणी येथील न्यायालयाने काँग्रेसचे आमदार अनंत पटेल यांना ९९ रुपयांचा दंड ठोठावला. पटेल यांनी दंड भरला नाही, तर त्यांना ७ दिवसांचा कारावास भोगावा लागू शकतो.
(म्हणे) ‘मी सावरकर नाही, गांधी आहे; क्षमा मागणार नाही !’ – राहुल गांधी यांचा पुनरूच्चार !
१२५ वर्षांपूर्वी भारतीय जनतेच्या मनात ब्रिटिशांविषयी असंतोष निर्माण करून स्वातंत्र्याची आस जागवणार्या लोकमान्य टिळक यांना ब्रिटीश अधिकारी ‘भारतीय असंतोषाचा जनक’ म्हणत. आज भारतियांच्या मनात असंतोष निर्माण करून देशाच्या स्वातंत्र्याला सुरूंग लावण्याचे काम एक विघ्नसंतोषी व्यक्ती करत आहे.