रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेसाठी आलेल्या साधकाला सेवा करतांना शिकायला मिळालेली सूत्रे

‘परात्पर गुरुदेवांचे कृपाछत्र असेल, तर निर्जीव दगडात पालट होतो, तर आमच्यात का होणार नाही ? आमच्यातही निश्चित पालट होणार आहे. त्यांच्या कृपाछत्राखाली राहून ते सांगतील, त्याचे आम्ही नियमितपणे आज्ञापालन केल्यास पालट होणारच आहे’, हे शिकायला मिळाले.’

स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया हाच मानसिक आरोग्यासाठी रामबाण उपाय !

सनातन संस्था सांगत असलेली स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवूनच मनाच्या सैरभैरतेला आळा घालणे शक्य !

स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवत असतांना तन, मन आणि बुद्धी यांचे समर्पण होत असल्याने ही प्रकिया करण्यासाठी प्रयत्नरत रहाणे, ही ‘साधना’ असणे

आपल्या मनातील प्रत्येक अयोग्य विचार सारणीत लिहून त्यावर मनाला योग्य दृष्टीकोन दिला पाहिजे. याने मनाचे समर्पण होते.

स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेचे साधकाला जाणवलेले महत्त्व !

‘मी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेला जाण्यापूर्वी माझा स्वभाव पुष्कळ संकुचित होता. मी ‘मी आणि माझी सेवा’ एवढाच सीमित होतो. कुणी साधकांनी माझ्याकडे कोणतेही साहाय्य मागितले, तर मी ‘माझ्याकडून होणार नाही. असे सांगत होतो..

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी बुद्धीच्या स्तरावर केलेल्या शंकानिरसनामुळे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली साधना करण्याचा दृढनिश्चय केलेले नाशिक येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. नीलेश नागरे !

नाशिक येथील श्री. नीलेश नागरे (वय ४१ वर्षे) हे अभियंता असून महावितरण आस्थापनात उपकार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहेत. शासकीय सेवेत असूनही गुरूंवरील श्रद्धा आणि साधनेची तळमळ यांमुळे त्यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून ते जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाले आहेत.

६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. अपाला औंधकर (वय १५ वर्षे) हिचे स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या संदर्भातील गांभीर्य !

मला अपालातील स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या संदर्भात ‘आज्ञापालन करणे अन् गांभीर्य’, हे दोन गुण प्रकर्षाने जाणवले. या गुणांच्या आधारे ‘अपाला एक उत्तम शिष्य बनू शकेल’, असे मला वाटले.

ठाणे येथील सौ. भक्ती गैलाड यांना रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात असतांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

डिसेंबर २०२१ मध्ये मला परात्पर गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेमुळे एक मास रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात, म्हणजे भूवैकुंठात रहायला मिळाले. त्या वेळी ‘मला शिकायला मिळालेली सूत्रे गुरुचरणी कृतज्ञतेच्या भावाने अर्पण करता येऊदे’, अशी माझी गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना आहे.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवल्याने  साधिकेला स्वतःत जाणवलेले पालट

आढावासेविकेने योग्य दृष्टीकोन दिल्यावर स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेविषयीचा दृष्टीकोन पालटून कृतज्ञता वाटणे..

स्वभावदोषांचे निर्मूलन करून दैवी गुणांची वृद्धी करा ! – पू. (सौ.) भावना शिंदे

शिबिरार्थींना संबोधित करतांना पू. (सौ.) भावना शिंदे म्हणाल्या, ‘‘ज्याप्रमाणे दीप आपल्याला अज्ञानरूपी अंधकाराकडून ज्ञानरूपी प्रकाशाकडे नेत असतो, त्याचप्रमाणे आपण आपल्यातील स्वभावदोषांचे निर्मूलन करून दैवी गुणांची वृद्धी करू शकतो.

साधकांना साधनेत साहाय्य करणार्‍या सनातनच्या ११८ व्या समष्टी संत पू. रत्नमाला दळवी (वय ४५ वर्षे) !

देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील सनातनच्या ११८ व्या संत पू. रत्नमाला दळवी यांच्याविषयी साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.