हिंदु राष्ट्राची मागणी करणारे देशाचे शत्रू ! – मौर्य

हिंदु राष्ट्राची मागणी करणारे हे देशाला रसातळाला घेऊन जाणार्‍या, मुसलमानांचे लांगूलचालन करणार्‍या आणि मौर्य यांच्या वक्तव्यांना खपवून घेणार्‍या धर्मनिरपेक्ष राज्यप्रणालीचे विरोधक आहेत, हे लक्षात घ्या !

(म्हणे) ‘हिंदु धर्मात शूद्र म्हणजे वेश्येचा मुलगा !’ – प्राध्यापक के.एस्. भगवान 

अशा प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना कशा प्रकारचे शिक्षण दिले असेल, याची कल्पनाच करता येत नाही ! शिक्षक नीतीमत्तेचे शिक्षण देऊन विद्यार्थ्यांवर संस्कार करत असतो; मात्र येथे असे प्राध्यापक समाजात द्वेष पसरवत आहेत !

सनातन धर्माच्या विरोधात बोलणार्‍यांवर गुन्हे नोंद करणार ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

सनातन धर्माच्या रक्षणासाठी ‘मी सनातन धर्मरक्षक’ अभियान राबवून सनातन धर्मियांमध्ये जागृती केली जाणार आहे, तसेच ‘हेट स्पीच’ (द्वेषपूर्ण वक्तव्य) करणार्‍यांच्या विरोधात गुन्हे नोंद करणार असल्याची माहिती हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सनातन धर्म नष्ट करण्याची भाषा करणार्‍यांच्या मनात सनातनी हिंदूंचा वंशविच्छेद हेच ध्येय !

यासाठी सनातनधर्मीय हिंदु समाजाने सनातन धर्मविरोधी वक्तव्यांचा प्रतिवाद करण्याची आवश्यकता आहे.

बांगलादेशात सत्ताधारी पक्षाचे खासदार बहउद्दीन बहार यांच्याकडून दुर्गापूजेचा ‘मद्याचा सण’ असा उल्लेख !

पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी भारताचे चांगले संबंध असतांना त्यांच्याच पक्षाकडून हिंदूंच्या सणाविषयी अपमानास्पद विधान करून वर हिंदूंवरच आक्रमण केले जात असेल, तर भारत सरकारने शेख हसीना यांना समज देणे आवश्यक आहे !

सनातन धर्माला संपवण्‍याविषयी ‘हेट स्‍पीच’ करणार्‍यांवर अद्याप कारवाई का नाही ? – रमेश शिंदे, हिंदु जनजागृती समिती

श्री. रमेश शिंदे म्‍हणाले की, सर्वोच्‍च न्‍यायालयाने २८ एप्रिल २०२३ या दिवशी दिलेल्‍या आदेशात स्‍पष्‍ट म्‍हटले आहे की, जर कुणी ‘हेट स्‍पीच’ करून कोणत्‍याही समाजाच्‍या भावना दुखावण्‍याचा प्रयत्न करेल, तर सरकारने तक्रारदाराची वाट न पहाता स्‍वतःच नोंद घेऊन प्रथम दर्शनी अहवाल (FIR) प्रविष्‍ट केला पाहिजे.

हिंदू आणि त्यांचा धर्म याच्याविरुद्ध ही युद्धाची घोषणा आहे का ?

भारतामध्ये आता सनातन धर्म नष्ट करण्याची भाषा केली जात आहे. याकडे हिंदूंनी दुर्लक्ष करू नये. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान येथील हिंदूंची दयनीय स्थिती पहा. ती स्थिती भारतातील हिंदूंच्या नशिबी येऊ नये. असे झाले, तर मानवतेचा शेवटचा आशेचा किरण नष्ट होईल !

शंखवाळ (गोवा) येथे वारसा स्थळी अनधिकृतपणे प्रवेश करणार्‍यांवर कारवाई करण्याची देवीच्या भक्तांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्री विजयादुर्गादेवीची मूर्ती चोरण्यात आल्यानंतर फादर केनित टेलीस आणि इतर यांनी वारसा स्थळी अनधिकृतपणे प्रवेश करून धार्मिक तणाव निर्माण करणारी भाषणे दिली.

‘जय श्रीराम’च्या घोषणा देता येणार नाहीत ! – धर्मांध मुसलमानांची धमकी

कर्णावतीच्या (गुजरात) मुसलमानबहुल भागात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची बस धर्मांधांनी थांबवली !

नक्षलवादाचे पोशिंदे !

बुद्धीवाद्यांच्या कारवाया केवळ नक्षलवाद्यांच्या कारवाईपुरत्या मर्यादित नाहीत, तर देशाचे अस्तित्व नष्ट करणार्‍या आहेत. त्यामुळे बुद्धीवाद्यांना शक्तीहीन केले, तरच राष्ट्रविघातक शक्तींवर मात करता येईल ! सरकारने नक्षलवाद नष्ट करतांना शहरी (अर्बन) नक्षलवादाचेही समूळ उच्चाटन करणे क्रमप्राप्त !