अक्षय्य तृतीयेचे महत्त्व !

अक्षय्य तृतीयेचे महत्त्व !

हे युधिष्ठिरा, या तिथीस केलेले दान अन् हवन क्षयाला जात नाही; म्हणून हिला मुनींनी ‘अक्षय्य तृतीया’ असे म्हटले आहे. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय्य (अविनाशी) होते.

साधकाच्या दृष्टीने खरे अक्षय्य दान !

साधकाच्या दृष्टीने खरे अक्षय्य दान !

‘अक्षय्य तृतीयेला दान करण्याची धर्मपरंपरा आहे. खरे पहाता साधक गुरूंना दान करू शकत नाही; कारण साधकाला सर्व गुरूंनीच दिलेले असते, म्हणजे त्याला सर्व गुरुकृपेनेच प्राप्त होत असते ! हाच भाव मनात सतत जागृत ठेवण्याचा संकल्प करणे, हेच साधकाच्या दृष्टीने खरे अक्षय्य दान ठरेल !’

सनातनच्या ग्रंथ-लघुग्रंथांच्या १ कोटीहून अधिक प्रती प्रकाशित !

सनातनच्या ग्रंथ-लघुग्रंथांच्या १ कोटीहून अधिक प्रती प्रकाशित !

 सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी तळमळीने केलेल्या ज्ञानसंग्रहामुळे अजून ५,००० हून अधिक ग्रंथ प्रकाशित होतील, एवढे लिखाण संगणकात विषयांनुसार वर्गीकरण करून ठेवण्यात आले आहे.

‘खडकवासला जलाशय रक्षण अभियाना’द्वारे जलसंवर्धन आणि संस्कृतीरक्षण !

‘खडकवासला जलाशय रक्षण अभियाना’द्वारे जलसंवर्धन आणि संस्कृतीरक्षण !

हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, समविचारी संघटना आणि खडकवासला ग्रामस्थ यांचा संयुक्त उपक्रम

सोलापूर येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा !

सोलापूर येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा !

या सभेस हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी आणि जिज्ञासू यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

धार्मिक एकता

धार्मिक एकता

आपल्या धर्मतत्त्वांचा दबाव दुसर्‍यांवर आणण्याची कुणालाच अनुमती नाही; म्हणून जुलुम बळजोरीचे धर्मांतर कधीच स्वीकारले आणि सहन केले जाणार नाही.

‘वन्दे मातरम्’ : सर्वस्व बलीदानाची प्रेरणा देणारा मंत्र !

‘वन्दे मातरम्’ : सर्वस्व बलीदानाची प्रेरणा देणारा मंत्र !

हा मंत्र सशस्त्र क्रांतीकारकांना जसा बळ पुरवणारा ठरला, तसाच सनदशीर मार्गाने स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कटिबद्ध झालेल्यानांही याच मंत्राने धैर्य दिले. हा मंत्र भारतियांच्या हृदयाचे चिरंजीव स्पंदन बनून गेला आहे.

स्वातंत्र्याच्या काळापर्यंत कर्मफल आणि पुनर्जन्म यांविषयीची श्रद्धा टिकून असणे; मात्र स्वातंत्र्यानंतर ती नष्ट होणे !

स्वातंत्र्याच्या काळापर्यंत कर्मफल आणि पुनर्जन्म यांविषयीची श्रद्धा टिकून असणे; मात्र स्वातंत्र्यानंतर ती नष्ट होणे !

कर्मफलाच्या धारणेमुळेच हिंदु समाज भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी यांपासून सहस्रो वर्षे दूर राहू शकला. स्वातंत्र्याच्या काळापर्यंत ही कर्मफल आणि पुनर्जन्म यांविषयीची श्रद्धा टिकून होती; मात्र स्वातंत्र्यानंतर ती क्षीण होत गेली. जवळजवळ नष्टप्राय झाली.’

धर्मशास्त्राला अभिप्रेत ‘पुरुष संस्कृती’ !

धर्मशास्त्राला अभिप्रेत ‘पुरुष संस्कृती’ !

‘वाजसनेय ब्राह्मण’ ग्रंथात ‘विवाहापूर्वी पुरुष अर्धाच असतो’, असे म्हटले आहे. विवाहानंतर त्यास पत्नी आणि संतती यांची प्राप्ती होते, असे म्हटले आहे. म्हणूनच वेदवेत्ते विद्वान ब्राह्मण ‘जो पती तीच भार्या’, असे म्हणतात. ‘पुरुष संस्कृती’ ज्याला म्हटली जाते ती, म्हणजे गृहस्थाश्रम आहे. ‘पती-पत्नी मुलेबाळे या सर्वांना ‘पुरुष संस्कृती’ असे नाव आहे’, जे शास्त्राला अभिप्रेत आहे.