स्वातंत्र्याच्या काळापर्यंत कर्मफल आणि पुनर्जन्म यांविषयीची श्रद्धा टिकून असणे; मात्र स्वातंत्र्यानंतर ती नष्ट होणे !

स्वातंत्र्याच्या काळापर्यंत कर्मफल आणि पुनर्जन्म यांविषयीची श्रद्धा टिकून असणे; मात्र स्वातंत्र्यानंतर ती नष्ट होणे !

कर्मफलाच्या धारणेमुळेच हिंदु समाज भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी यांपासून सहस्रो वर्षे दूर राहू शकला. स्वातंत्र्याच्या काळापर्यंत ही कर्मफल आणि पुनर्जन्म यांविषयीची श्रद्धा टिकून होती; मात्र स्वातंत्र्यानंतर ती क्षीण होत गेली. जवळजवळ नष्टप्राय झाली.’

धर्मशास्त्राला अभिप्रेत ‘पुरुष संस्कृती’ !

धर्मशास्त्राला अभिप्रेत ‘पुरुष संस्कृती’ !

‘वाजसनेय ब्राह्मण’ ग्रंथात ‘विवाहापूर्वी पुरुष अर्धाच असतो’, असे म्हटले आहे. विवाहानंतर त्यास पत्नी आणि संतती यांची प्राप्ती होते, असे म्हटले आहे. म्हणूनच वेदवेत्ते विद्वान ब्राह्मण ‘जो पती तीच भार्या’, असे म्हणतात. ‘पुरुष संस्कृती’ ज्याला म्हटली जाते ती, म्हणजे गृहस्थाश्रम आहे. ‘पती-पत्नी मुलेबाळे या सर्वांना ‘पुरुष संस्कृती’ असे नाव आहे’, जे शास्त्राला अभिप्रेत आहे.

अद्वैताचा अनुभव

अद्वैताचा अनुभव

‘अद्वैताचे तत्त्वज्ञान’ हे सामान्य माणसाच्या विचाराच्या पलीकडील स्तरावरचे आहे. ते मान्यता पावण्यास अनेक जन्म जायला लागतील.

संसार बंधनातून, म्हणजेच नरकातून सुटण्याची उत्कट इच्छाच जिवाला भगवंताकडे नेते !

संसार बंधनातून, म्हणजेच नरकातून सुटण्याची उत्कट इच्छाच जिवाला भगवंताकडे नेते !

ज्याला संसार विषासारखा वाटतो आणि त्याचा उबग येतो, तोच भगवंताकडे वळतो. तोच भक्तीचा अधिकारी होय ! त्यालाच भगवान भक्ती सांगतात.’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले लिखित आणि आध्यात्मिक संशोधनावर आधारित ३ शोधनिबंध जानेवारी २०२६ या मासात आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेमध्ये सादर

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले लिखित आणि आध्यात्मिक संशोधनावर आधारित ३ शोधनिबंध जानेवारी २०२६ या मासात आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेमध्ये सादर

ऑक्टोबर २०१६ ते जानेवारी २०२६ या कालावधीत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने २० राष्ट्रीय आणि १०३ आंतरराष्ट्रीय अशा एकूण १२३ वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. यांपैकी १४ आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सर्वाेत्कृष्ट सादरीकरण पुरस्कार मिळाले आहेत.

सनातनची सर्वांगस्पर्शी आणि चैतन्यमय ग्रंथसंपदा !

सनातनची सर्वांगस्पर्शी आणि चैतन्यमय ग्रंथसंपदा !

प्रस्तुत ग्रंथमालिका ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ हा केंद्रबिंदू ठेवून मेंदी, रांगोळी आदी कलाकृतींमध्ये देवतांची तत्त्वे, चैतन्य, आनंद आदींची स्पंदने कशी निर्माण करायची, तसेच आकृतीबंध, अक्षरे आदी घटकांचा सात्त्विकतेच्या दृष्टीने कसा विचार करायचा, हे शिकवते !

शक्तीची उपासना महत्त्वाची का ?

शक्तीची उपासना महत्त्वाची का ?

‘हत्ती अथवा वाघ बळी दिला जात नाही; कारण ते सामर्थ्यशाली असतात. बोकड दुबळा असल्यामुळे त्याला बळी दिले जाते. समर्थांनी गावागावांत हनुमंताची मंदिरे उभी केली ती शक्तीच्या उपासनेसाठी.’

सध्याच्या लोकांची प्रवृत्ती !

सध्याच्या लोकांची प्रवृत्ती !

‘निःस्वार्थीपणामुळे खरोखरच अधिक लाभ होतो; पण लोकांना हा गुण अंगी बाणवण्यासाठी अभ्यास करण्याचा धीर नसतो एवढेच.’

स्वतःत राष्ट्रभक्ती वृद्धींगत करा !

स्वतःत राष्ट्रभक्ती वृद्धींगत करा !

राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, ‘वन्दे मातरम्’सारखे राष्ट्रीय गीत, राष्ट्राचा नकाशा ही राष्ट्रीय प्रतीके आहेत. त्यांचा यथायोग्य सन्मान राखा.

साधकांनो, जिज्ञासू ‘आपले’ झाल्यावर नव्हे, तर ‘आपले’ होण्यासाठी त्यांना तत्परतेने वाचक बनवा !

साधकांनो, जिज्ञासू ‘आपले’ झाल्यावर नव्हे, तर ‘आपले’ होण्यासाठी त्यांना तत्परतेने वाचक बनवा !

आपल्या अयोग्य विचारप्रक्रियेमुळे जिज्ञासू अमूल्य सत्संगापासून वंचित राहू नयेत, यासाठी सर्वत्रच्या साधकांनी जिज्ञासूंना वाचक बनवण्यासाठी प्रथम भेटीपासूनच प्रयत्न करावेत.