स्वातंत्र्याच्या काळापर्यंत कर्मफल आणि पुनर्जन्म यांविषयीची श्रद्धा टिकून असणे; मात्र स्वातंत्र्यानंतर ती नष्ट होणे !
कर्मफलाच्या धारणेमुळेच हिंदु समाज भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी यांपासून सहस्रो वर्षे दूर राहू शकला. स्वातंत्र्याच्या काळापर्यंत ही कर्मफल आणि पुनर्जन्म यांविषयीची श्रद्धा टिकून होती; मात्र स्वातंत्र्यानंतर ती क्षीण होत गेली. जवळजवळ नष्टप्राय झाली.’