पत्रकार दातीर हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक
राहुरी येथील एका साप्ताहिकाचे संपादक आणि माहिती अधिकार क्षेत्रात काम करणारे पत्रकार रोहिदास दातीर यांचे ६ एप्रिल या दिवशी अपहरण झाले होते.
राहुरी येथील एका साप्ताहिकाचे संपादक आणि माहिती अधिकार क्षेत्रात काम करणारे पत्रकार रोहिदास दातीर यांचे ६ एप्रिल या दिवशी अपहरण झाले होते.
लव्ह जिहादविरोधी कायदा करूनही अशा प्रकारच्या घटना थांबत नाहीत, हे पहाता हिंदु तरुणींना धर्मशिक्षण देण्याची किती नितांत आवश्यकता आहे, हे लक्षात येते !
हिंदु जनजागृती समितीचे हरिद्वार येथील कुंभमेळ्यात ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’
कोरोनाबाधित पतीला पत्नीने घरातील सज्जामध्ये (गॅलरीमध्ये) ३-४ दिवस ठेवले होते. तिने पतीला औषधोपचारांसाठी आधुनिक वैद्यांकडे नेले नव्हते. याचा राग अनावर होऊन त्याने २४ एप्रिल या दिवशी तिच्या डोक्यात कोयत्याने वार करून तिची हत्या केली.
बिहारमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे द्योतक. भारतभर साधू-संतांच्या हत्या होत असतांना त्यांच्या रक्षणासाठी केंद्र सरकारने पावले उचलणे आवश्यक !
मधुबनी (बिहार) येथील खिरहर गावामध्ये दोघा साधूंची कुदळीने शिरच्छेद करून हत्या करण्यात आली. हे दोन्ही साधू येथील धरोहर नाथ मंदिरात अनेक वर्षांपासून रहात होते. या हत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही.
आज केवळ आणि केवळ हिंदुहिताचा पक्ष जनतेला हवा आहे. बंगालमधील हिंदूंच्या हत्या सत्रावर सत्तापालट हे उत्तर असेल, तर तो अवश्य होऊ दे; मात्र सत्तापालट होऊनही हिंदूंच्या हत्या होतच राहिल्या, तर त्यापेक्षा हिंदूंचे दुर्दैव काहीही नसेल !
अनंत ओव्हाळ हे बोपोडीतील आनंदनगर परिसरात काही कामानिमित्त गेले होते. या वेळी गुन्हेगार मनिष भोसलेने त्यांची दुचाकी अडवत त्यांच्यासोबत वाद घातला. यानंतर दोघांनीही एकमेकांना मारहाण केली. या झटापटीत मनिषचा मृत्यू झाला.
मशिदींवरील हे ‘जिहादी’ भोंगे धर्मांधांच्या संपर्कयंत्रणेचा एक भाग बनले आहेत. त्यामुळे भोंगेच काढले, तर धर्मांधांसाठी मोठे अडचणीचे होईल ! ही सर्व सूत्रे पहाता अशा मशिदींमधून प्रसृत होणार्या विचारधारेशी दोन हात करण्याची आता वेळ आली आहे ! सरकारने यासाठी कठोर पावले उचलणे काळाची आवश्यकता आहे.
मशिदींवरील भोंग्यांचा धर्मांधांकडून कसा वापर केला जात आहे, हे पहाता आतातरी सर्वपक्षीय शासनकर्ते भोंग्यांवर बंदी घालतील का ? भोंगे सर्वसामान्यांना त्रास देतात, तर पोलिसांचा बळी घेतात. तरीही सरकार त्यांवर बंदी का घालत नाही ?