आरोपींना लवकर शिक्षा देण्याची पालक आणि ग्रामस्थ यांची मागणी !

नगर – कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील शाळकरी मुलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याच्या घटनेला ५ वर्ष पूर्ण झाली. यासंबंधीचा खटला उच्च न्यायालयात प्रलंबित असून तो लवकरात लवकर चालवून आरोपींना शिक्षा करावी, अशी मागणी मुलीचे पालक आणि ग्रामस्थ यांनी केली आहे. नगरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे; मात्र हा खटला मुंबई उच्च न्यायालयात गेला असून तो अद्याप प्रलंबित आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालून न्याय मिळवून द्यावा. न्याय मिळण्यासाठी आणखी किती काळ प्रतीक्षा करावी लागणार ?, असा प्रश्न मुलीच्या आईने उपस्थित केला आहे.
ग्रामस्थांनी ‘निर्भया’च्या स्मारकाजवळ एकत्र जमून तिला श्रद्धांजली अर्पण केली. https://t.co/7YzGG7zzFX
— Saamana (@SaamanaOnline) July 14, 2021
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १८.०७.२०२६)
जुन्नरमध्ये २७० किलो गोमांसासह ३ धर्मांधांना अटक, मुख्य आरोपी पसार
हिंदु धर्मातून ख्रिस्ती होणार्यांना अनुसूचित जमातीच्या सवलतींसाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
पाश्चात्त्य संगीत कार्यक्रमातील तरुणाचा मृत्यू अमली पदार्थ सेवनानेच
शिक्षण संचालनालयाकडून ‘एस्.आय.ओ.’च्या विरोधातील मार्गदर्शक तत्त्वांचे परिपत्रक मागे
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !