पुणे येथील कचर्‍याची समस्या सोडवण्यासाठी वरिष्ठ अधिकार्‍यांसमवेत बैठक घेऊ ! – संजय बनसोडे, पर्यावरण आणि वातावरण बदल राज्यमंत्री

ठेकेदारांच्या कामातील अनियमिततेची चौकशी करू !

राज्यातील १२ जिल्ह्यांत सेतू सुविधा केंद्र चालू करण्यासाठी निविदा काढली जाईल ! – दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री, सामान्य प्रशासन

राज्यात १२ जिल्ह्यांत सेतू सुविधा केंद्र बंद असल्यामुळे आमदार अप्रसन्न !

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बंगल्यावर तूर्तास कारवाई न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश !

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील बंगल्यावर कारवाई करण्याची नोटीस महापालिकेने बजावली होती. ही कारवाई रोखण्यासाठी राणे यांनी उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती.

मुंबई येथील भोगवटा प्रमाणपत्र नसलेल्या इमारतींविषयी निर्णय घेण्यासाठी समिती गठीत करणार ! – एकनाथ शिंदे, नगरविकासमंत्री

शहरातील भोगवटा प्रमाणपत्र नसलेल्या आणि अंशत: भोगवटा प्रमाणपत्र असलेल्या इमारतींमधील रहिवाशांचे प्रश्न सोडवण्यासाठी १ समिती गठीत करून १ मासात निर्णय घेण्यात येईल, असे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत घोषित केले.

विधीमंडळाचे अधिवेशन संपायला आले, तरी एस्.टी. कर्मचार्‍यांच्या संपावर तोडगा नाही !

अर्थसंकल्पीय अधिवेशन संपायला केवळ ३ दिवस शिल्लक असतांना राज्यात चालू असलेल्या एस्.टी. कर्मचार्‍यांच्या संपावर अद्यापही तोडगा निघालेला नाही.

देशातील इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातील शाळांमध्ये श्रीमद्भगवद्गीता शिकवली जावी !

श्रीमद्भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जीवनाविषयी केलेला उपदेश असून हा ग्रंथ मानवाला परमोच्च ज्ञान देतो आणि जीवन कसे जगावे, याचेही मार्गदर्शन करतो. त्यामुळे भावी पिढीवर योग्य प्रकारचे संस्कार व्हावेत…

महाराष्ट्रातील ५५ साखर कारखान्यांची अवैध विक्री करून सहकारक्षेत्रावर दरोडा टाकण्यात आला ! – प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

आपल्याच कह्यात असलेल्या राज्य आणि जिल्हा सहकारी बँकांकडून अनुउत्पादक कर्ज घ्यायचे, कारखाने बुडित काढून पुन्हा सहकारी बँकेच्या कह्यात द्यायचे आणि अल्प किमतीमध्ये हेच कारखाने विकत घेऊन पुन्हा सहकारी बँकांची लूट करायची.

वक्फ मंडळाच्या ७० टक्के भूमीवर अतिक्रमण ! – अल्पसंख्यांक विभाग

भूमी खरेदी-विक्रीतील अपहाराच्या वाढत्या घटना पहाता सरकारने वक्फ मंडळाला दिले जाणारे अनुदान त्वरित बंद करावे !

एस्.टी.कर्मचार्‍यांच्या संपावरून अधिवेशनात विरोधकांचा गदारोळ !

राज्यात गेल्या ४ मासांपासून चालू असलेल्या एस्.टी. कर्मचार्‍यांच्या संपाविषयी सरकारने चर्चा करून निर्णय घ्यावा. आजचे सभागृहाचे कामकाम बाजूला ठेवून याविषयी चर्चा करण्यात यावी, अशी मागणी भाजपने प्रस्तावाद्वारे केली;

विलिनीकरणावर निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारला १५ दिवसांची मुदतवाढ !

विलिनीकरणाच्या प्रमुख मागणीसह कर्मचार्‍यांच्या अन्य मागण्यांसंदर्भात त्रिसदस्यीय समितीने सादर केलेल्या अहवालातील शिफारशी स्वीकारणार कि नाही ? याविषयी भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.