ए.आय.मुळे भविष्यात कार्यालयांचे संग्रहालयात रूपांतर होईल ! – डॉ. मनोहर चासकर, कुलगुरु, स्वामी रामानंद तीर्थ मराठावाडा विद्यापीठ
ए.आय.चा कालपरत्वे सुयोग्य वापर आवश्यक; परंतु त्याच्यावरील अवलंबित्व मर्यादित ठेवणे सर्वप्रकारे श्रेयस्करच !
ए.आय.चा कालपरत्वे सुयोग्य वापर आवश्यक; परंतु त्याच्यावरील अवलंबित्व मर्यादित ठेवणे सर्वप्रकारे श्रेयस्करच !
साहित्य संमेलनातून भारताची आर्थिक प्रगती आणि विकास यांवर खोचक टीका करणारे गिरीश कुबेर संमेलनाच्या आयोजनातील आर्थिक काटकसरीविषयीही काही भाष्य करतील का ?
गोव्यात मराठीला राजभाषेचा दर्जा द्यावा, यासाठी ‘मराठी राजभाषा निर्धार समिती’ने गेले कित्येक मास राज्यव्यापी आंदोलन छेडले आहे. या पार्श्वभूमीवर ९ जानेवारीपासून गोव्यात पणजी येथे प्रारंभ झालेल्या ‘जागतिक मराठी संमेलना’त गोव्यात
पणजी येथे ३ दिवस चालू असलेल्या २१ व्या जागतिक मराठी संमेलनाचा आज समारोप झाला. या दिवशी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, गोव्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, भाजपचे खासदार सदानंद शेट तानावडे आदी उपस्थित होते.
१ ते ४ जानेवारी या कालावधीत सातारा येथे पार पडलेल्या ९९ व्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’चा गोषवारा…
सामाजिक माध्यमांद्वारे संमेलन देश-विदेशातील साहित्यप्रेमींपर्यंत पोचवण्यासाठी ‘रॉकलाईक टेकव्हेंचर्स’ यांच्या माध्यमातून ३१ तज्ञांची विशेष यंत्रणा उभारली गेली.
शतकपूर्व संमेलन ऐतिहासिक राजधानीच्या शहरात झाल्यामुळे साहित्यनगरीला ‘स्वराज्यविस्तारक छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरी’, असे नाव देण्यात आले. स्वराज्यविस्ताराच्या अभिमानास्पद कार्याला मानवंदना म्हणून स्मरणिकेलाही ‘अटकेपार’, असे नाव देण्यात आले.
बालवाङ्मयापासून आध्यात्मिक ग्रंथ, ऐतिहासिक कादंबर्या, कथा, कविता, समीक्षात्मक ग्रंथांसमवेतच स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त ठरणारी पुस्तके प्रदर्शनात असल्यामुळे सर्व प्रकारच्या पुस्तकांची विक्री मोठ्या प्रमाणावर झाली आहे
‘नैतिकतेसाठी धार्मिक अधिष्ठान आवश्यक नाही’, असे म्हणणे म्हणजे पायाविना कळस बांधायला सांगितल्याप्रमाणे होय !
९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये ‘स्त्री चळवळीची ५० वर्षे मागे वळून पहातांना’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.