भाषा या जोडायला असतात, भांडणासाठी नसतात ! – दिगंबर कामत, मंत्री

भाषा या जोडायला असतात, भांडणासाठी नसतात ! – दिगंबर कामत, मंत्री

पणजी येथे ३ दिवस चालू असलेल्या २१ व्या जागतिक मराठी संमेलनाचा आज समारोप झाला. या दिवशी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, गोव्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, भाजपचे खासदार सदानंद शेट तानावडे आदी उपस्थित होते. 

संत साहित्य आणि इतिहासाचा जागर; पण पुरोगामीत्व बाजूला सारून मराठीसाठी कृतीशील होणे आवश्यक !

संत साहित्य आणि इतिहासाचा जागर; पण पुरोगामीत्व बाजूला सारून मराठीसाठी कृतीशील होणे आवश्यक !

१ ते ४ जानेवारी या कालावधीत सातारा येथे पार पडलेल्या ९९ व्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’चा गोषवारा…

७ कोटी ५० लाख साहित्यरसिकांनी सामाजिक माध्यमांद्वारे पाहिले संमेलन !

७ कोटी ५० लाख साहित्यरसिकांनी सामाजिक माध्यमांद्वारे पाहिले संमेलन !

सामाजिक माध्यमांद्वारे संमेलन देश-विदेशातील साहित्यप्रेमींपर्यंत पोचवण्यासाठी ‘रॉकलाईक टेकव्हेंचर्स’ यांच्या माध्यमातून ३१ तज्ञांची विशेष यंत्रणा उभारली गेली.

साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते डिजिटल स्मरणिकेचे वितरण !

साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते डिजिटल स्मरणिकेचे वितरण !

शतकपूर्व संमेलन ऐतिहासिक राजधानीच्या शहरात झाल्यामुळे साहित्यनगरीला ‘स्वराज्यविस्तारक छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरी’, असे नाव देण्यात आले. स्वराज्यविस्ताराच्या अभिमानास्पद कार्याला मानवंदना म्हणून स्मरणिकेलाही ‘अटकेपार’, असे नाव देण्यात आले.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ८ कोटी ७२ लाख रुपयांच्या ग्रंथांची विक्री

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ८ कोटी ७२ लाख रुपयांच्या ग्रंथांची विक्री

बालवाङ्मयापासून आध्यात्मिक ग्रंथ, ऐतिहासिक कादंबर्‍या, कथा, कविता, समीक्षात्मक ग्रंथांसमवेतच स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त ठरणारी पुस्तके प्रदर्शनात असल्यामुळे सर्व प्रकारच्या पुस्तकांची विक्री मोठ्या प्रमाणावर झाली आहे

संपादकीय : संमेलनातील बुद्धीवादी…!

संपादकीय : संमेलनातील बुद्धीवादी…!

‘नैतिकतेसाठी धार्मिक अधिष्ठान आवश्यक नाही’, असे म्हणणे म्हणजे पायाविना कळस बांधायला सांगितल्याप्रमाणे होय !

स्त्री चळवळ ही स्त्री आणि पुरुष यांचा सहप्रवास

स्त्री चळवळ ही स्त्री आणि पुरुष यांचा सहप्रवास

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये ‘स्त्री चळवळीची ५० वर्षे मागे वळून पहातांना’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.

मराठी भाषा जगण्याची आणि आधुनिकतेची जोड असलेली व्हावी !

मराठी भाषा जगण्याची आणि आधुनिकतेची जोड असलेली व्हावी !

मराठीबहुल महाराष्ट्रात मराठीची बाजारपेठ निर्माण होण्यासाठी मराठीप्रेमी आणि साहित्यिक यांनी प्रयत्न करावेत !

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात विद्यार्थ्यांनी दिलेले अभिप्राय !

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात विद्यार्थ्यांनी दिलेले अभिप्राय !

सातारा येथे नुकतेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले. या वेळी सातारा येथील संमेलनाविषयी युवा विद्यार्थ्यांनी दिलेले अभिप्राय

(म्हणे) ‘मिळेल ते खायची संस्कृती दलितांवर लादली !’ – ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

(म्हणे) ‘मिळेल ते खायची संस्कृती दलितांवर लादली !’ – ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

भारतीय संस्कृतीत प्रामुख्याने वर्ण आणि प्रदेश यांनुसार आहार-विहाराच्या सवयी पडलेल्या आहेत, हे सत्य आहे. प्रत्येक व्यक्तीचा आर्थिक निकष तिच्या जीवनातील पैलूवर प्रभाव टाकतो, हे ओघाने येतेच; मात्र कुठलेही सूत्र घेऊन त्यात जातीयवाद आणण्याची खोड मोडून काढली पाहिजे !