फडणवीस मुख्यमंत्री झाले, तर शेतकर्‍यांची वीज तोडणार नाही ! – चंद्रशेखर बावनकुळे, माजी ऊर्जामंत्री

पुढील अधिवेशन नागपूर झाले नाही, तर न्यायालयात धाव घेऊ !

बोदाड (ता. मोरगांवग जि. यवतमाळ) येथील अंगणवाडी इमारत बांधकाम गेल्या १० वर्षांपासून अपूर्ण असल्याने गावातील मुलांना अंगणवाडी केंद्रात मिळणार्‍या सोयी उपलब्ध होत नाहीत !

शासनाचा लालफितीचा कारभार कसा चालतो याचे हे उत्तम उदाहरण आहे ! विद्यार्थी मिळणार्‍या सुविधांपासून वंचित रहातात, यापेक्षा दुर्दैव ते काय ?

धर्मांतर केलेल्या आदिवासींच्या आरक्षणाच्या सवलती रोखण्यासाठी समिती नियुक्त करून निर्णय घेणार ! – के.सी. पाडवी, आदिवासी विकासमंत्री

भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा म्हणाले, ‘‘राज्यात हिंदूंचे धर्मांतर मोठ्या प्रमाणात चालू आहे. महाराष्ट्रातही धर्मांतरविरोधी कायदा करणे आवश्यक आहे.’’

राज्यातील शेतकर्‍यांची ३ मास वीज तोडणार नाही ! – ऊर्जामंत्री

शेतकर्‍यांचे हित आणि सभागृहाच्या भावना लक्षात घेऊन आगामी ३ मासांसाठी शेतकर्‍यांची वीज तोडण्यात येणार नाही, तसेच ज्यांचा वीज पुरवठा खंडित केला आहे, त्यांचा वीजपुरवठा पूर्ववत् करण्यात येईल.

रझा अकादमीच्या सांगण्यावरून ‘मुहंमद’ चित्रपटावर बंदी; मात्र ‘द कश्मीर फाइल्स’ करमुक्त करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष, हा कोणता ‘राष्ट्र’वाद ? – हिंदु जनजागृती समिती

‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट वर्ष १९९० मधील काश्मिरी हिंदूंच्या विस्थापनाविषयी आहे कि भारताच्या फाळणीविषयी’, हे राज्याच्या गृहमंत्र्यांना ठाऊक नसणे, हेच दुर्दैव !

खेळात प्राविण्यप्राप्त व्यक्तीची क्रीडाशिक्षकपदी नियुक्ती करण्याचे नवीन धोरण आणणार ! – कु. अदिती तटकरे, क्रीडाराज्यमंत्री

जागतिक, राष्ट्रीय स्तरावरील यशस्वी खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती ! भाजपचे भाई गिरकर यांच्या लक्षवेधीला दिलेले उत्तर !

देवेंद्र फडणवीस यांना आरोपी नव्हे, तर त्यांचा जबाब घेण्यासाठी नोटीस पाठवली ! – दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री

राज्य गुप्तवार्ता विभागाच्या माजी प्रमुख रश्मी शुक्ला दूरभाष ध्वनीमुद्रण प्रकरणी सायबर पोलिसांनी १३ मार्च या दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवला. त्याचे पडसाद १४ मार्च या दिवशी विधानसभेत उमटले.

‘दाऊदची माणसे वक्फ महामंडळावर बसवण्यात आली आहेत का ?’ – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात

वक्फ मंडळावर नियुक्त करण्यात आलेल्या एका पदाधिकार्‍यांचे कुख्यात आतंकवादी दाऊद इब्राहिम कासकर याच्याशी संबंध आहेत. महाराष्ट्रात बाँबस्फोट घडवणार्‍या दाऊदची माणसे वक्फ महामंडळावर बसवण्यात आली आहेत का ?

राज्यातील साखर कारखाने अल्प मूल्यात खासगी लोकांना विकल्याच्या चर्चेत तथ्य नाही ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

साखर कारखाना विक्रीत २५ सहस्र कोटी रुपयांचा अपहार झाल्याची अण्णा हजारे यांची तक्रार ! – योगेश सागर, आमदार, भाजप

देवेंद्र फडणवीस यांना आरोपी नव्हे, तर त्यांचा जबाब घेण्यासाठी नोटीस पाठवली ! – दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री

आम्ही कारागृहात जाण्याला घाबरत नाही ! – देवेंद्र फडणवीस