फडणवीस मुख्यमंत्री झाले, तर शेतकर्यांची वीज तोडणार नाही ! – चंद्रशेखर बावनकुळे, माजी ऊर्जामंत्री
पुढील अधिवेशन नागपूर झाले नाही, तर न्यायालयात धाव घेऊ !
पुढील अधिवेशन नागपूर झाले नाही, तर न्यायालयात धाव घेऊ !
शासनाचा लालफितीचा कारभार कसा चालतो याचे हे उत्तम उदाहरण आहे ! विद्यार्थी मिळणार्या सुविधांपासून वंचित रहातात, यापेक्षा दुर्दैव ते काय ?
भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा म्हणाले, ‘‘राज्यात हिंदूंचे धर्मांतर मोठ्या प्रमाणात चालू आहे. महाराष्ट्रातही धर्मांतरविरोधी कायदा करणे आवश्यक आहे.’’
शेतकर्यांचे हित आणि सभागृहाच्या भावना लक्षात घेऊन आगामी ३ मासांसाठी शेतकर्यांची वीज तोडण्यात येणार नाही, तसेच ज्यांचा वीज पुरवठा खंडित केला आहे, त्यांचा वीजपुरवठा पूर्ववत् करण्यात येईल.
‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट वर्ष १९९० मधील काश्मिरी हिंदूंच्या विस्थापनाविषयी आहे कि भारताच्या फाळणीविषयी’, हे राज्याच्या गृहमंत्र्यांना ठाऊक नसणे, हेच दुर्दैव !
जागतिक, राष्ट्रीय स्तरावरील यशस्वी खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती ! भाजपचे भाई गिरकर यांच्या लक्षवेधीला दिलेले उत्तर !
राज्य गुप्तवार्ता विभागाच्या माजी प्रमुख रश्मी शुक्ला दूरभाष ध्वनीमुद्रण प्रकरणी सायबर पोलिसांनी १३ मार्च या दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा जबाब नोंदवला. त्याचे पडसाद १४ मार्च या दिवशी विधानसभेत उमटले.
वक्फ मंडळावर नियुक्त करण्यात आलेल्या एका पदाधिकार्यांचे कुख्यात आतंकवादी दाऊद इब्राहिम कासकर याच्याशी संबंध आहेत. महाराष्ट्रात बाँबस्फोट घडवणार्या दाऊदची माणसे वक्फ महामंडळावर बसवण्यात आली आहेत का ?
साखर कारखाना विक्रीत २५ सहस्र कोटी रुपयांचा अपहार झाल्याची अण्णा हजारे यांची तक्रार ! – योगेश सागर, आमदार, भाजप
आम्ही कारागृहात जाण्याला घाबरत नाही ! – देवेंद्र फडणवीस