मुसलमान तरुणाशी विवाह केल्यानंतर सासरी झालेल्या छळामुळे हिंदु तरुणीची आत्महत्या !
‘लव्ह जिहाद’मधील आरोपींना आता फाशीचीच शिक्षा होण्याचा कायदा करण्याची आवश्यकता आहे, हेच अशा प्रकारच्या सतत होत असल्याच्या घटनांवरून लक्षात येते !
‘लव्ह जिहाद’मधील आरोपींना आता फाशीचीच शिक्षा होण्याचा कायदा करण्याची आवश्यकता आहे, हेच अशा प्रकारच्या सतत होत असल्याच्या घटनांवरून लक्षात येते !
अशा लव्ह जिहाद्यांच्या विरोधात तात्काळ खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा सुनावणे आवश्यक आहे, असेच हिंदूंना वाटते !
येथे घडलेल्या लव्ह जिहाद प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी मुल्ला कटर याच्यासह ६ जणांवर मकोका कारवाई करण्यात आली आहे.
‘मेंदीची दुकाने उघडणार्या मुसलमान तरुणांचे उद्देश वेगळे आहेत. त्यांच्या डोक्यात ‘लव्ह जिहाद’ आहे. त्यामुळे मुसलमानांनी हिंदू महिलांच्या हातांवर मेंदी काढल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील’, अशी चेतावणी देण्यात आली आहे.
धर्मांध युवकांवर गुन्हा नोंद करून सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच शहरातील लव्ह जिहादच्या प्रकारांना आळा बसण्यासाठी ‘दामिनी’ पथकांची निर्मिती करून ठिकठिकाणी धर्मांधांकडून होणारे प्रकार थांबवावे, अशा विविध मागण्यांचे निवेदन पुसद पोलीस उपविभागीय अधिकार्यांना देण्यात आले.
धर्मांध कधीही अन्य धर्मांचा मान ठेवत नाहीत, हे ठाऊक नसलेल्या राखी सावंत यांना सत्य स्थिती कळेपर्यंत वेळ निघून गेलेली असेल !
या व्याख्यानांच्या माध्यमातून नवरात्रोत्सवाचे महत्त्व, हिंदु धर्मात स्त्रीचे स्थान, सध्याची महिलांची स्थिती, पाश्चिमात्य संस्कृतीचे दुष्परिणाम, लव्ह जिहाद, धर्माचरण आणि स्वसंरक्षण प्रशिक्षणाची आवश्यकता या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीनिमित्त लातूर येथे व्याख्यान
हिंदुत्वाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न नेहमी धर्मांधांकडूनच होत असतो, हेच या घटनेवरून अधोरेखित होते !
आमदार राणे यांनी ‘हिंदूंमधील निरनिराळ्या जातींतील मुलींना पळवल्यास मुल्ला-मौलवींच्या मदरशांकडून काय मिळते ?’, याची सूचीच दिली आहे. त्यावर गृहमंत्री फडणवीस यांनीही ‘या संदर्भात कायदा आणण्याच्या दृष्टीने वाटचाल चालू झाली आहे’, असे सांगितले.