(म्हणे) ‘सरकारी नोकर्यांमध्ये तमिळींना प्राधान्य द्या !’-‘टीपीडीके’संघटना
अशा मागण्या करणारी ‘टीपीडीके’ संघटना ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर अशी दरी वाढवून समाजात फूट पाडत आहे. अशा संघटना सामाजिक ऐक्यासाठी धोकादायक आहेत !
अशा मागण्या करणारी ‘टीपीडीके’ संघटना ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर अशी दरी वाढवून समाजात फूट पाडत आहे. अशा संघटना सामाजिक ऐक्यासाठी धोकादायक आहेत !
पाकने काश्मीरचा प्रश्न जगाच्या पाठीवर कुठेही उपस्थित केला, तरी त्याला असेच प्रत्युत्तर मिळत रहाणार, हे त्याने कायमचे लक्षात ठेवावे !
देवस्थानच्या भूमी विकण्याचे मोठे ‘रॅकेट’ राज्यात कार्यरत असून याची व्याप्ती मोठी आहे. काही सरकारी अधिकार्यांनीच देवस्थानच्या भूमी हस्तांतरित करण्याचे आदेश दिले असल्याचे प्राथमिक अन्वेषणात आढळून आले आहे.
प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानुसार नायब तहसीलदार लक्ष्मण महादेव फोवकांडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ५ जणांच्या विरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.
वर्ष २००९ मधील घोटाळ्याच्या प्रकरणी गुन्हा १३ वर्षांनी नोंदवला जातो, तर गुन्हेगारांना शिक्षा कधी होणार, याची कल्पनाच करता येत नाही ! ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !
एक मुसलमान नगरसेवक हिंदूंना इस्लाम स्वीकारण्यास सांगत असेल, तर उद्या देशातील धर्माभिमानी हिंदु लोकप्रतिनिधींनी धर्मांतरित मुसलमानांना हिंदु धर्मांत पुनर्प्रवेश करण्यास सांगितले, तर त्याला चुकीचे कुणी म्हणेल का ?
भारतातील अर्ध्याहून अधिक राज्यांत भाजप अथवा भाजपसमर्थित सरकार असतांना आणि काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ही यांपैकी ६ राज्यांतून निर्विघ्नपणे गेलेली असतांना राहुल गांधी यांच्या या विधानावर एखादे शेंबडे पोर तरी विश्वास ठेवील का ?
राल्फ हेकनर यांनी ‘भारताची भूमिका स्वित्झर्लंड सरकारला कळवण्यात येईल’, असे आश्वासन दिल्याचेही सांगण्यात आले. याविषयी सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
तक्रार देण्यासाठी तक्रारदार पोलीस ठाण्यात गेले, पण त्यांच्यावर खोटे गुन्हे नोंद करून आष्टी पोलीस ठाण्याच्या साहाय्यक पोलीस निरीक्षकांनी त्यांना अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी
राज्यात कौटुंबिक न्यायालयांची संख्या आवश्यकतेनुसार वाढवण्यात येत असून पायाभूत सोयी-सुविधांचे बळकटीकरण केले जाईल, तसेच एकाच विषयाचे खटले ३ ठिकाणी असून त्यांचे एकत्रीकरण केले जाईल.