महाराष्ट्रातील ऐतिहासिक गड-दुर्गांवरील इस्लामी अतिक्रमण !

जे गड-दुर्ग परकीय आक्रमकांच्या तोफांनाही अभेद्य राहिले, ते गड-दुर्ग पुरातत्व विभागाच्या निष्क्रीयतेमुळे आज एकप्रकारे ‘लँड जिहाद’चा बळी ठरत आहेत.

हलाल प्रमाणपत्राद्वारे ‘हलाल जिहाद’ ?

३१ जुलै २०२२ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘हलाल प्रमाणपत्रा’साठी शुल्क आकारणी, भारतात ‘हलाल प्रमाणपत्र’ देणार्‍या संस्था, ‘हलाल  प्रमाणपत्रा’ची निरर्थकता, ‘हलाल अर्थव्यवस्थे’चे दुष्परिणाम आणि ‘हलाल अर्थव्यवस्था’ अन् ‘जिहादी आतंकवाद’ यांचा संबंध आदी सूत्रे वाचली. आज याचा अंतिम भाग येथे देत आहोत.

‘हिंदु जनजागृती समिती’च्या संकेतस्थळावर ‘हॅकर्स’नी ताबा मिळवला असणे, त्यावर सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी दिलेला नामजपाचा उपाय करू लागल्यावर त्या समस्येवर उपाययोजना सहज सुचत जाऊन संकेतस्थळावरील ‘हॅकर्स’चे नियंत्रण दूर होणे आणि या सर्व उपाययोजना १ घंट्याच्या उपायाच्या कालावधीतच पूर्ण होणे

‘२३.७.२०२२ या दिवशी ‘हिंदु जनजागृती समिती’च्या संकेतस्थळावर ‘हॅकर्स’नी ताबा मिळवला असल्याचे स्पष्ट झाले. यावर संकेतस्थळावरील ‘हॅकर्स’चे नियंत्रण दूर करणे आणि ‘त्यांना पुन्हा तसे करता येऊ नये’, अशी उपाययोजना करणे आवश्यक होते.

गोंदिया येथे धर्मप्रेमींकडून शाळांमध्ये मुख्याध्यापकांना निवेदन !

राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत हे भारताच्या राष्ट्रीय अस्मितेचे मानबिंदू आहेत. त्यांचा योग्य तो मान राखला जावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रतिवर्षी ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ ही चळवळ राबवली जाते.

हिंदूंच्या सणांच्या वेळी २३०; मात्र मशिदींवरील भोंग्यांवर केवळ २२ खटलेच प्रविष्ट ! – हिंदु जनजागृती समिती

हिंदूबहुल महाराष्ट्रात हिंदूंच्याच संदर्भात दुटप्पीपणा करणार्‍या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला वेळीच खडसवा !

जागृत हिंदूंनी हिंदु राष्ट्राविषयी अन्य हिंदूंनाही जागृत करावे ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

साधना आणि धर्मपालन करणार्‍या, तसेच राष्ट्र अन् धर्म यांच्यासाठी कृतीशील रहाणार्‍या हिंदूंची आज आवश्यकता आहे. धर्म आणि अधर्म यांच्या या लढाईत आपण धर्म जाणून घेऊन मार्गक्रमण केले, तर आपला विजय निश्चित आहे.

जिहाद्यांपासून स्वत:सह कुटुंबियांना वाचवायचे असेल, तर हिंदूंना आत्मरक्षणासाठी सज्ज व्हावे लागेल ! – टी. राजासिंह, भाजप आमदार, तेलंगाणा

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘हिंदू आपल्याच देशात असुरक्षित ?’, या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

समाजविघातक प्रवृत्तींच्या घरावरच नव्हे, तर जिहादी विचारधारेवरही बुलडोझर फिरवावा लागणार ! – विनोद बंसल, राष्ट्रीय प्रवक्ते, विहिंप

राजस्थानमधील उदयपूर येथे कन्हैयालाल या हिंदूची जिहाद्यांनी केलेली नृशंस हत्या ही साधारण घटना नसून या देशाच्या सार्वभौमत्वासह येथील सभ्य समाज, राज्यघटना आणि लोकशाही यांवरच आक्रमण आहे.

हिंदु राष्ट्र हे मानव, पशू, पक्षी, वृक्ष, वेली यांसह सूक्ष्मातीसूक्ष्म जिवांचे हित साधणारे असेल ! – सद्गुरु नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती

भौतिक विकासासाठी धर्म महत्त्वाचा आहे. दुर्दैवाने भौतिक विकासालाच खरा विकास मानला जात आहे. मनुष्यावर जेव्हा कठीण प्रसंग ओढवतो, तेव्हा मानसिक संतुलन नष्ट होते. षड्रिपूंच्या निर्मूलनाचे महत्त्व भौतिक विकासात कुठेही नाही.

राष्ट्रध्वजाचा अवमान थांबवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कृती समिती स्थापन करा ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

यावर्षी केंद्र सरकारकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला संपूर्ण भारतात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवण्यात येत आहे. हे अभियान राबवतांना राष्ट्रध्वजाचा कोणत्याही प्रकारे अवमान होणार नाही, याचेही निर्देश सरकारने देणे आवश्यक आहे.