एका संतांच्या प्रश्नाचे उत्तर

एका संतांच्या प्रश्नाचे उत्तर

भगवद्गीतेत अध्याय ८, श्लोक २२ मध्ये भगवान् श्रीकृष्णांनी ‘हे पार्थ, ज्याच्या आत सर्व भूते आहेत आणि ज्याने हे सर्व जग व्यापले आहे तो परमपुरुष अनन्य भक्तीने प्राप्त होतो’ असे सांगितले आहे. इथे भक्ती करायची म्हणजे कशी करायची, काय करायचे? 

पू. अनंत आठवले यांनी ‘भक्ती’ या उपासना पद्धतीविषयी केलेली उकल !

पू. अनंत आठवले यांनी ‘भक्ती’ या उपासना पद्धतीविषयी केलेली उकल !

भक्ती ही उपासना पद्धत आहे, ते शास्त्र नाही. भक्ती भावना आणि भावप्रधान आहे. भक्तीनेसुद्धा मुक्ती मिळते आणि ‘ती कशी मिळते ?’, हे माझ्या लेखांमध्ये स्पष्ट केलेले आहे.

‘आपल्या मनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन कसा असावा ?’, याविषयी ज्ञानयोगी पू. अनंत आठवले यांनी केलेले अनमोल मार्गदर्शन !

‘आपल्या मनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन कसा असावा ?’, याविषयी ज्ञानयोगी पू. अनंत आठवले यांनी केलेले अनमोल मार्गदर्शन !

मनात विचार येणारच; पण त्यांच्यामध्ये अडकायचे नाही. आपल्या मनात वाईट विचार आले, तरी त्याप्रमाणे वागायचे नाही. ‘मनात वाईट विचार आले, तरी पाप लागत नाही’, असे सांगितले आहे, पण ह्याचा अर्थ असा नाही की आपल्या मनाला स्वैर सोडायचे.

विनम्र आणि इतरांना ज्ञान देण्याची तळमळ असणारे ज्ञानयोगी पू. अनंत आठवले (वय ९० वर्षे) !

विनम्र आणि इतरांना ज्ञान देण्याची तळमळ असणारे ज्ञानयोगी पू. अनंत आठवले (वय ९० वर्षे) !

‘१ वर्षापूर्वी मी पू. भाऊकाकांना माझ्या साधनेतील अडथळे सांगितले होते. आता एका वर्षाने मी त्यांना भेटणार होते. त्यांनी ‘मागील वर्षी काय बोलणे झाले होते ?’, हे लक्षात ठेवून मी त्यांच्या घरी जाण्यापूर्वी मला सांगण्यासाठी सूत्रे त्रोटकपणे लिहून ठेवली होती.

‘भारतीय तंत्रशिक्षण संस्थे’च्या महाराष्ट्र आणि गोवा विभागासाठी प्रा. विजय अनंत आठवले यांना ‘उत्कृष्ट प्राचार्य’ पुरस्कार घोषित

‘भारतीय तंत्रशिक्षण संस्थे’च्या महाराष्ट्र आणि गोवा विभागासाठी प्रा. विजय अनंत आठवले यांना ‘उत्कृष्ट प्राचार्य’ पुरस्कार घोषित

‘भारतीय तंत्रशिक्षण संस्थे’च्या महाराष्ट्र आणि गोवा विभागासाठी सोलापूर येथील ‘वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’चे प्राध्यापक विजय अनंत आठवले यांना ‘उत्कृष्ट प्राचार्य’ हा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या संदर्भात सनातनच्या सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका सुश्री मधुरा भोसले यांना आलेल्या अनुभूती !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या संदर्भात सनातनच्या सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका सुश्री मधुरा भोसले यांना आलेल्या अनुभूती !

यावरून मला ‘श्री आदिशक्ती श्रीविष्णूच्या धर्मसंस्थापनेच्या कार्यात कशी सहभागी आहे !’, याची दिव्य अनुभूती आली.

‘शाळेत केलेला अभ्यास लक्षात रहात नाही; पण काही क्षणांसाठी झालेला अपमान आयुष्यभर लक्षात रहातो’, याचे कारण !

‘शाळेत केलेला अभ्यास लक्षात रहात नाही; पण काही क्षणांसाठी झालेला अपमान आयुष्यभर लक्षात रहातो’, याचे कारण !

आत्मज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव जीवात्म्यालाच होत असल्याने आत्मज्ञान झाले की, ते कधीही विस्मरणात जात नाही. आपण विद्यालय-महाविद्यालयात जे अध्ययन करताे ते बुद्धीने करत असतो.

श्रीकृष्ण सर्वज्ञ असल्याने त्यांनी सांदीपनींच्या आश्रमात फक्त ८ दिवस राहून १४ विद्या आणि ६४ कला आत्मसात् करणे

श्रीकृष्ण सर्वज्ञ असल्याने त्यांनी सांदीपनींच्या आश्रमात फक्त ८ दिवस राहून १४ विद्या आणि ६४ कला आत्मसात् करणे

व्यासांनी ब्रह्मसूत्र लिहिले आहे. ब्रह्मसूत्र वाचले, तर काही कळणार नाही. त्यांनी फक्त सूत्रात सांगितले. त्यामुळे सगळ्यांना ते कळले नसेल. शंकराचार्यांनी त्याच्यावर भाष्य करून ठेवले आहे

भगवान श्रीकृष्णांची भगवद्गीता, समर्थ रामदासस्वामींचा दासबोध इत्यादी ग्रंथातून ईश्वरी चैतन्य माझ्यापर्यंत पोचले आणि तेच माझे गुरु बनले ! – अनंत आठवले

भगवान श्रीकृष्णांची भगवद्गीता, समर्थ रामदासस्वामींचा दासबोध इत्यादी ग्रंथातून ईश्वरी चैतन्य माझ्यापर्यंत पोचले आणि तेच माझे गुरु बनले ! – अनंत आठवले

अध्यात्मशास्त्राच्या अगदी आरंभीच माझे असे मत होते की, प्रत्येक गुरु आपली विचारधाराच सांगतो. माझे असेसुद्धा मत होते की, कोणत्याही व्यक्तीला संपूर्ण ज्ञान असणे शक्य नाही.

वालचंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय आठवले यांना ‘उत्कृष्ट प्राचार्य’ पुरस्कार !

वालचंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय आठवले यांना ‘उत्कृष्ट प्राचार्य’ पुरस्कार !

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापिठाचा २१ वा वर्धापनदिन समारंभ १ ऑगस्ट या दिवशी पार पडला.