राज्यात १८ वर्षांखालील ६ लाख पुरुषांना उच्च रक्तदाब, तर ४ लाख जणांना मधुमेह !

राज्यात गेल्यावर्षी सप्टेंबरपासून चालू झालेले आणि मार्चपर्यंत असणार्‍या ‘निरोगी तरुणाईचे, वैभव महाराष्ट्राचे’ या अभियानाद्वारे १८ वर्षांवरील पुरुषांची आरोग्यविषयक तपासणी करण्यात येत आहे.

मासिक पाळीशी संबंधित तक्रारींवरील (Ailments related to menses) होमिओपॅथी औषधांची माहिती

आतापर्यंत ‘मासिक पाळीच्या विविध पैलुंविषयी माहिती पहिली. आज त्या पुढचा भाग येथे देत आहोत.

अयोध्येत १० दिवसांत १२ सहस्र रामभक्तांनी घेतले प्राथमिक उपचार !

श्रीरामजन्मभूमीतील नूतन मंदिरात स्थानापन्न झालेल्या रामरायाचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांतील आतापर्यंत १२ सहस्र जणांनी  प्रथमोपचाराचा लाभ घेतला. येथील कडाक्याच्या थंडीमुळे अनेकांना श्‍वसनाचे त्रास चालू झाले आहेत.

वानर-माकडांच्या बंदोबस्त करण्यासाठी शासनाला जाग आणण्यासाठी  २५ जानेवारीला सामाजिक कार्यकर्ते अविनाश काळे यांची पदयात्रा

सरकारला अजूनही या गंभीर प्रश्नाकडे लक्ष द्यावेसे वाटत नसल्याने निदान मला आत्महत्येची अनुमती द्यावी; म्हणजे वानर-माकडांच्या त्रासापासून कायमची मुक्ती मिळेल.

राज्यातील प्रत्येक तालुक्यासाठी एक शववाहिका खरेदी करणार !

राज्यातील २५ महापालिका क्षेत्रांत काही प्रमाणात मृतदेह वाहून नेण्यासाठी व्यवस्था आहे; मात्र तालुकास्तरावर, तसेच आदिवासी भागात लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात.

Pujyapad Santshree Asaramji Bapu Bail:पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना जामीन किंवा पॅरोल, तसेच आवश्यक उपचार उपलब्ध करावेत !

सनातन धर्मासाठी सर्वस्व अर्पण करणार्‍या संतांच्या बाजूने बोलण्याचे धाडस कुणीही करू शकत नाही का ? बापूंवर अन्याय होत असून त्यांच्या मानवी हक्कांचे हनन होत आहे.

Mouse In Veg-Food : मुंबईतील ‘बारबेक्यू नेशन’ उपाहारगृहातील शाकाहारी अन्नात उंदीर सापडल्याचा आरोप !

प्रयागराज येथील राजीव शुक्ला यांनी मुंबईतील ‘बारबेक्यू नेशन’ या उपाहारगृहातून शाकाहारी अन्न मागवले होते; पण त्यात मेलेला उंदीर आढळला होता. पोलिसांत तक्रार प्रविष्ट करूनही अद्याप गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही.

सनातन संस्थेच्या वतीने जळगाव येथे ‘बिंदूदाबन उपचार शिबिर’ पार पडले !

ऋषिमुनींनी केलेले संशोधन आणि आरोग्याविषयीचे ज्ञान समाजाला कळावे, यासाठी येथे सनातन संस्थेच्या वतीने डॉ. दीपक जोशी यांनी बिंदूदाबन उपचार शिबिर घेतले.

eSanjeevani : केंद्र सरकारच्या ‘ई-संजीवनी’ या संकेतस्थळाचा आतापर्यंत १० कोटी लोकांनी घेतला लाभ !

‘ई-संजीवनी’ संकेतस्थळावरून रुग्णांना मिळतो डॉक्टरांचा विनामूल्य सल्ला !

मकरसंक्रांत : अशुभाकडून शुभाकडे नेणारा पर्वकाळ !

दुसर्‍याविषयी वेडेवाकडे आणि कुत्सित असे वायफळ बोलणे सोडले, तर चित्त आपोआप शांत आणि एकाग्र होऊ लागते.