परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘गणित आणि भूगोल हे निराळे विषय आहेत. एकाच्या भाषेत दुसरा विषय सांगता येत नाही. त्याचप्रमाणे ‘विज्ञान आणि अध्यात्म हे निराळे विषय आहेत’, हे विज्ञानाने समजून घेणे आवश्यक आहे.’- (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘गणित आणि भूगोल हे निराळे विषय आहेत. एकाच्या भाषेत दुसरा विषय सांगता येत नाही. त्याचप्रमाणे ‘विज्ञान आणि अध्यात्म हे निराळे विषय आहेत’, हे विज्ञानाने समजून घेणे आवश्यक आहे.’- (परात्पर गुरु) डॉ. आठवले
परात्पर गुरु डॉ आठवले यांची एका साधकास अनुभवास आलेली सर्वशक्तीमानता आणि सर्वज्ञता क्रमशः प्रसिद्ध करीत आहोत, आज अंतिम भाग पाहूया . . .
वर्ष २०१७ मध्ये मी विविध व्याधींनी रुग्णाईत असतांना मला आलेल्या अनुभूती आज मी केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच लिहू शकत आहे.
‘‘आम्हाला शाळेत ‘न’ शब्द नळाचा आणि ‘ण’ शब्द म्हणजे बाणाचा’, असे शिकवले आहे.’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘आमच्या वेळी शाळेत असे काही शिकवले नव्हते. बाराखडीतील अक्षरांचा उच्चारानुसार ‘न’ आणि ‘ण’ हे लक्षात येणे महत्त्वाचे आहे.’’
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने ‘उद्योगांचा समाजावर आध्यात्मिक स्तरावर काय परिणाम होतो ?’ या विषयावरील संशोधनाचा संक्षिप्त वृत्तांत प्रस्तुत करीत आहोत.
‘ह.भ.प. (पू.) सखाराम रामजी बांद्रे महाराजांना ईश्वराकडूनही प्रतिदिन ज्ञान मिळते, त्यामुळे त्यांची कीर्तने अप्रतिम होतात – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘निर्गुण ईश्वरी तत्त्वाशी एकरूप झाल्यावरच खरी शांती अनुभवता येते. असे असतांना राजकारणी जनतेला साधना न शिकवता वरवरचे मानसिक स्तरावरचे उपाय करतात, उदा. जनतेच्या अडचणी दूर करण्यासाठी वरवरचे प्रयत्न करणे, मनोरुग्णालये स्थापन करणे इत्यादी.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
परात्पर गुरु डॉ आठवले यांची एका साधकास अनुभवास आलेली सर्वशक्तीमानता आणि सर्वज्ञता क्रमशः प्रसिद्ध करीत आहोत, आज प्रथम भाग पाहूया . . .
वर्ष २०१७ मध्ये मी विविध व्याधींनी रुग्णाईत असतांना मला आलेल्या अनुभूती आज मी केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच लिहू शकत आहे.
पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज हे ज्या ज्या ठिकाणी धर्मकार्य चालू असते, तेथे पोचतात. हिंदु राष्ट्र जागृती सभांच्या वेळी ते झोकून देऊन सेवा करतात. पूजनीय महाराज मैदानातील कष्टाच्या सेवाही भावपूर्ण करतात.