सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका यांनी सांगितलेला सुख-दुःखाच्या प्रसंगांकडे बघण्याचा मनुष्य, साधक आणि शिष्य यांच्या दृष्टीकोनातील भेद !
‘जीवनात सुख-दुःखाचे प्रसंग आल्यावर मनुष्य, साधक आणि शिष्य यांच्या दृष्टीकोनातील भेद कसा असतो ?’, याविषयी जिल्ह्यांमध्ये चालू असलेल्या भावसत्संगात सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका यांनी केलेले मार्गदर्शन येथे दिले आहे.