कुठे वेदांमध्ये अंतर्भूत असलेल्या वैदिक शेतीविषयी संशोधन करणारी विदेशी विश्वविद्यालये, तर कुठे या ज्ञानाचा उपयोग न करता आधुनिक शेतीच्या मागे लागलेले नतद्रष्ट भारतीय !
खत सिद्ध करणे आणि भूमीची उत्पादकता वाढवणे या विषयीची महत्त्वपूर्ण माहिती वेद-पुराणात आहे. भारतियांना मात्र या ‘वेदिक शेती’विषयी विसर पडला आहे.