शेतकऱ्यांनो, विनाहंगामी शेती ही निसर्गानुकूल नव्हे !

हंगाम नसतांना आंबा-रसपुरीचे जेवण घेणे प्रतिष्ठेचे असले, तरी ते प्रकृतीला हानीकारक ठरते. प्रकृतीचा विचार न करता विनाहंगाम होणारी फळे आणि भाजीपाला यांची अधिक मागणी अन् त्याला मिळणारा बाजारभाव यांमुळे असे उत्पादन काढण्याची शेतकऱ्यांत स्पर्धाच आहे. त्याचे शेतीवर दुष्परिणाम होतात.

पॉलिहाऊस

बिगर हंगामी आणि आच्छादित गृहामध्ये (पॉलिहाऊसमध्ये) पिकवल्या जाणाऱ्या भाज्या रोगराईला बळी पडण्याची शक्यता अधिक असल्याने त्यावर रसायनांची फवारणी वारंवार करावी लागू शकते.

भाजीपाला लागवडीसाठी वाफे (कप्पे) कसे बनवावेत ?

देशी गायीच्या शेणामध्ये नैसर्गिक कचऱ्याचे विघटन करणारे जीवाणू असतात. या शेणापासून ‘जीवामृत’ नावाचा पदार्थ बनवला जातो.

साधनेचा दृष्टीकोन ठेवून शेती करणारे सनातनचे श्री. शिवाजी उगले !

सनातनचे साधक श्री. शिवाजी उगले हे ‘ही माझी साधना आहे’, असा भाव ठेवून शेती करतात. शेती करतांना त्यांनी ठेवलेला भाव, तसेच साधनेसाठी केलेले प्रयत्न आणि आलेल्या अनुभूती पाहूया.

शेतात आध्यात्मिक उपाय करून सर्वकाही श्रीकृष्णावर सोपवल्यावर आलेल्या अनुभूती !

भाताची लागवड (पेरणी) करण्यास २ दिवस लागणार होते. सर्वांनी नामजप करत पेरणी केल्याने एकच दिवस लागला. रात्री श्रीकृष्णाला प्रार्थना केल्यावर ‘त्याचे सुदर्शनचक्र शेताच्या भोवती फिरत आहे’, असे दिसत होते.

शेती ‘साधना’ म्हणून केल्याने देवाचे साहाय्य मिळून शेतात अपेक्षेहून अधिक फलप्राप्ती होते, हे अनुभवणारे पू. शंकर गुंजेकर !

श्री. शंकर गुंजेकरमामा (आताचे पू. शंकर गुंजेकरमामा) यांची शेती आहे. ‘ते त्यांची शेती साधना म्हणून करत असल्याने त्यांना देवाचे साहाय्य मिळते’, हे दर्शवणाऱ्या काही अनुभूती पुढे दिल्या आहेत.

कोयना धरणात केवळ २० ‘टी.एम्.सी.’ पाणीसाठा !

सातारा, सांगली या दोन जिल्ह्यांसाठी पिण्याचे पाणी आणि शेती यांसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या कोयना धरणात २ जून या दिवशी केवळ २० ‘टी.एम्.सी.’ (साठा क्षमता १०५.२५ ‘टी.एम्.सी.’) पाणीसाठा शिल्लक आहे.

जळगाव येथील जैन हिल्स येथे शेतीविषयीच्या ८ व्या संमेलनास प्रारंभ !

शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना शेती आणि शेती उद्योग यांची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने गत ७ वर्षांपासून जैन हिल्स येथे संमेलन आयोजित करण्यात येते.

कृषी विद्यापिठाने शिफारस केल्याप्रमाणे भाताची रोपवाटिका (नर्सरी) सिद्ध करतांना घ्यावयाची काळजी !

अवघ्या काही दिवसांत मोसमी पावसाला (मृग नक्षत्राला) प्रारंभ होईल. त्यापूर्वी भात आणि नाचणी यांची रोपवाटिका सिद्ध (तयार) करणे आवश्यक आहे. ती कशा पद्धतीने करायची आणि कोणती काळजी घ्यायची ? यांविषयीचा ऊहापोह या लेखाद्वारे करत आहोत.

उष्णतेच्या लाटेचा पिके, पशूपक्षी आणि व्यक्ती यांवर होणारा परिणाम अन् उपाययोजना

उष्णतेच्या लाटेमुळे तापमानात होणारी वाढ आणि त्याचा पिके, फळे, पशू, शेतमजूर, तसेच अन्य यांवर काही ना काही परिणाम होत असतो. या परिणामामुळे शेतमालासह विविध फळांची मोठ्या प्रमाणात हानी होत असते.