निवडणुकीच्या काळात मतदारांना विनामूल्य गोष्टी देण्याच्या आश्वासनांच्या विरोधात जनहित याचिका
अशी याचिका का प्रविष्ट करावी लागते ? निवडणूक आयोग स्वतःहून याची नोंद घेऊन संबंधितांवर कारवाई का करत नाहीत ?
अशी याचिका का प्रविष्ट करावी लागते ? निवडणूक आयोग स्वतःहून याची नोंद घेऊन संबंधितांवर कारवाई का करत नाहीत ?
निद्रिस्त गोवा पोलीस आणि प्रशासन ! कोरोनाविषयक आणि निवडणूक आचारसंहिता यांच्याविषयीचे नियम न पाळता शेकडो पर्यटक संगीताच्या तालावर नाचत असल्याचे दिसून आले. पोलीस आल्याचे कळताच आयोजकांनी वीजपुरवठा बंद केला.
स्वार्थासाठी पक्षांतर करणारे पक्षद्रोही म्हणजेच राष्ट्रद्रोही असतात, हे खरे; पण ‘गोव्यात सुराज्य आणू’, अशी शपथ घेतली असती, तर ते जनतेला अधिक आवडले असते !
माझ्या राजकीय कारकीर्दीची कुणीही चिंता करण्याची आवश्यकता नाही, कारण जनता माझ्यासमवेत आहे. भाजपने माझ्यासाठी अन्य पर्याय उपलब्ध केले होते; मात्र मी राजकारणात एखादे पद किंवा सत्तेसाठी उतरलेलो नाही.
अवैध मद्य, अमली पदार्थ आणि किमती वस्तू यांचा समावेश
५ पैकी २ उमेदवार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सरकारमध्ये मंत्रीपद भूषवत आहेत. हे गुन्हे न्यायालयात सिद्ध झाल्यास त्यांना ५ किंवा त्याहून अधिक वर्षे कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे.
पुण्यातील देहू नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय झाला आहे. भंडारा उधळून, फटाके फोडून, ढोल-ताशांच्या तालावर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
राज्यातील ३२ जिल्ह्यांमधील १०६ नगरपंचायती आणि २ जिल्हा परिषदांमध्ये ४१३ जागांसाठी मतदान झाल्यानंतर ९७ नगरपंचायतींचे निकाल हाती आले आहेत. ९ नगरपंचायतींचे निकाल २० जानेवारी या दिवशी घोषित होणार आहेत.
हिंदु धर्मप्रेमींनी सर्व जनतेचे अंतिम हित साधणार्या हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची मागणी आता आणखी जोरकसपणे आणि एकमुखाने पुढे रेटत नेली पाहिजे, हेच निवडणुकांच्या निमित्ताने लक्षात घेऊया !
ही घोषणा आपचे संयोजक अरविंद केजरावाल यांनी मोहाली येथील सभेत केली.