
मुंबई – राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग पुनर्रचना आराखड्याला प्राथमिक संमती दिली आहे. त्यानुसार महापालिकेमध्ये २२७ ऐवजी २३६ प्रभाग असणार आहेत. या प्रारूप आराखड्याच्या संदर्भात हरकती आणि सूचना मागवण्यासाठी निवडणूक आयोगाने महापालिकेच्या आयुक्तांना पत्र पाठवले आहे. हा आराखडा ओ.बी.सी. आरक्षण वगळून सूचना हरकतीसाठी पाठवण्यात आला आहे. प्रारूप प्रभाग रचनेस मान्यता आणि निवडणूक प्रभागाच्या सीमा घोषित करून हरकती अन् सूचना मागवणे आणि त्यानुसार सुनावणी देण्याचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने १ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीतपर्यंत घोषित केला आहे.
शालार्थ आयडी मान्यतेसाठी अधिकार्यांना १५ दिवसांची मुदत !
गुटखा तस्करांवर थेट ‘मकोका’: मुख्य सूत्रधारांचे नेटवर्क उद्ध्वस्त करणार !
देवस्थान इनाम निर्मूलन कायदा रहित होईपर्यंत लढा चालू ठेवावा ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
१८८ गावांतील ग्रामपंचायतींना गावठी मद्य निर्मितीविषयी नोटिसा !
नवी मुंबईतील १२ सहस्र अनधिकृत बांधकामांवर १५ जूनपासून सुनावणी !
जळगाव येथील अतिक्रमित पीर बाबा दर्गा भुईसपाट !