
मुंबई – राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग पुनर्रचना आराखड्याला प्राथमिक संमती दिली आहे. त्यानुसार महापालिकेमध्ये २२७ ऐवजी २३६ प्रभाग असणार आहेत. या प्रारूप आराखड्याच्या संदर्भात हरकती आणि सूचना मागवण्यासाठी निवडणूक आयोगाने महापालिकेच्या आयुक्तांना पत्र पाठवले आहे. हा आराखडा ओ.बी.सी. आरक्षण वगळून सूचना हरकतीसाठी पाठवण्यात आला आहे. प्रारूप प्रभाग रचनेस मान्यता आणि निवडणूक प्रभागाच्या सीमा घोषित करून हरकती अन् सूचना मागवणे आणि त्यानुसार सुनावणी देण्याचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने १ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीतपर्यंत घोषित केला आहे.
मोपा येथील ‘फॉर्म्युला रेसिंग’ स्पर्धेसाठी वीजदेयकात २ कोटी रुपयांची सवलत
राष्ट्रपतींना पाठवायचे निवेदन साहित्यिकांकडून मराठी राजभाषा निर्धार समितीकडे सुपुर्द
सर्वाेच्च न्यायालयाचा निवाडा होईपर्यंत कळसा-भंडुरा प्रकल्पांना वन मंत्रालयाची संमती मिळणार नाही !
युवकांनी अपप्रचाराला बळी न पडता स्वतःच्या उज्ज्वल भवितव्याकडे लक्ष द्यावे ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
डहाणू ते जव्हारपर्यंतची २१ सहस्र २२ झाडे तोडण्याची न्यायालयाची अनुमती !
शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांच्या घरी ३ कोटी ५० लाख रुपयांची चोरी !