पहिल्या टप्प्यातील ६१५ उमेदवारांपैकी निम्म्या उमेदवारांवर गुन्ह्यांची नोंद !
उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणूक
गुन्हे नोंद असणार्यांना उमेदवारी देणारे राजकीय पक्ष आणि त्यांना मतदान करणारी जनता लोकशाहीला लायक आहे का ?
उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणूक
गुन्हे नोंद असणार्यांना उमेदवारी देणारे राजकीय पक्ष आणि त्यांना मतदान करणारी जनता लोकशाहीला लायक आहे का ?
निवडणुकांना उभे रहाणारे शेकडो उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असतात. एकूणच निवडणुकांचे होणारे बाजारीकरण टाळण्यासाठी आणि ही स्थिती पालटण्यासाठी कर्तृत्ववान, चारित्र्यवान, राष्ट्राभिमानी अन् सात्त्विक शासनकर्ते असलेले हिंदु राष्ट्र अपरिहार्य आहे ! – संपादक
मेरठमधील प्रचारानंतर देहली येथे जात असतांना एका टोल नाक्यावर २ जणांनी माझ्या गाडीवर ३-४ गोळ्या झाडल्या. त्यामुळे दुसर्या गाडीने पुढचा प्रवास करावा लागला.
समाजवादी पक्षाचे राज्यात पूर्वी सरकार असतांना हिंदूंची काय स्थिती होती, हे देशातील जनतेला ठाऊक आहे. त्याविषयी अन्सारी का बोलत नाहीत ?
नेता आणि जनता या सर्वांसाठी समान नागरी कायदा असणे का आवश्यक आहे अन् एकूणच देशाला सर्वच स्तरांवर पारदर्शी व्यवस्था मिळण्यासाठी हिंदु राष्ट्र का आवश्यक आहे ? हेच यातून लक्षात येते.
‘एखाद्या कार्यालयात साध्या चपराशाची चाकरी हवी असल्यास संबंधित उमेदवाराची शैक्षणिक पात्रता पाहिली जाते; परंतु देशाचा संपूर्ण कारभार, अर्थव्यवहार आणि संरक्षणव्यवस्था पहाणारे आमदार, खासदार, मंत्री, पंतप्रधानपदासारख्या सर्वाेच्च पदावर जाण्यासाठीसुद्धा कोणत्याच शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता नसते.
मतदान १४ फेब्रुवारी या दिवशी होणार असून १० मार्च या दिवशी मतमोजणी होणार आहे.
भाजपच्या उमेदवारांच्या सूचीत इतर पक्षांतून आयात केलेल्यांचा भरणा अधिक आहे.
निवडणुकीच्या वेळी नागरिकांना लाच म्हणून पैसे, मद्य, अमली पदार्थ आणि भेटवस्तू दिल्या जातात, हे लोकशाहीला लज्जास्पद !
स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही एकही राजकीय पक्ष देशातून भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करू शकलेला नाही, याहून लज्जास्पद दुसरी कुठली गोष्ट असू शकते ? हे चित्र कुठे तरी पालटण्याची आवश्यकता आहे.