‘जे.एन्.यू.’ला टाळे ठोका !

छत्रपती शिवाजी महाराजांची दिनांकानुसार जयंती १९ फेब्रुवारी या दिवशी देशभरात मोठ्या उत्‍साहात साजरी करण्‍यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, विविध राज्‍यांचे मुख्‍यमंत्री आदींनी या दिवशी महाराजांना नमन केले.

जात्‍यंधांवर कारवाई हवीच !

श्रीसमर्थ संप्रदाया’चे सर्वेसर्वा आणि ज्‍येष्‍ठ निरुपणकार पू. अप्‍पासाहेब धर्माधिकारी यांना राज्‍यशासनाचा यंदाचा ‘महाराष्‍ट्र भूषण’ पुरस्‍कार घोषित झाला आहे. या पुरस्‍काराला जात्‍यंध संघटना संभाजी ब्रिगेडने विरोध केला आहे. पू. अप्‍पासाहेब यांनी व्‍यसनमुक्‍तीसाठी आदिवासी भागांतही जाऊन मोठे कार्य केले आहे.

लोकशाहीच्‍या चौकटीतील इस्‍लामीकरण !

काँग्रेसने भारताच्‍या इस्‍लामीकरणाची योजना अल्‍पसंख्‍यांक आयोग, सच्‍चर समिती, प्रार्थनास्‍थळे कायदा, वक्‍फ मंडळ यांद्वारे कायद्याच्‍या चौकटीत बसवली. त्‍यामुळे भारताला इस्‍लामीकरणाकडे नेणारे कायदे मोदी शासनाने आणखी किती दिवस चालू ठेवायचे ? हे एकदा ठरवले पाहिजे.

‘द्रमुक’मुक्तीची प्रतीक्षा !

सैनिकासारख्या अतीमहनीय व्यक्तीचा मृत्यू होऊनही कारवाईला वेग येत नाही, पसार नगरसेवकाचा थांगपत्ता लागत नाही, असे कसे ? नगरसेवकाच्या माध्यमातून द्रमुक पक्षाने दाखवलेली दहशत आणि अरेरावी पहाता या पक्षावर कायमस्वरूपीच बंदी आणायला हवी.

संरक्षण क्षेत्रात स्‍वयंपूर्णतेचे पाऊल !

केंद्र सरकार संरक्षण क्षेत्रासाठी प्रत्‍येक वेळी आर्थिक तरतूद वाढवत असून वर्ष २०१९-२० मध्‍ये ५८ टक्‍के, वर्ष २०२१-२२ मध्‍ये ६४ टक्‍के, तर २०२२-२३ मध्‍ये ६८ टक्‍के इतक्‍या मोठ्या प्रमाणात रक्‍कम स्‍वदेशी गुंतवणुकीसाठी राखीव ठेवली.

‘चॅट जीपीटी’ : एक वादळ !

‘चॅट जीपीटी’ जगातील सर्वच विषय हाताळत असल्याने त्याला मिळणार्‍या दिशेनुसार ती कार्य करील आणि वापरकर्त्यांच्या मनावर स्वत:चा ठसा उमटवेल.

पुन्हा संधी !

न्यायमूर्ती नझीर ते नाहीत, जे योग्य आणि अयोग्य यांमध्ये तटस्थ रहातात. ते योग्य आणि अयोग्य यांच्या लढ्यात योग्य बाजूने उभे रहाणारे आहेत’, अशा प्रकारे तत्कालीन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी त्यांचे कौतुक केले होते. सध्याचे दिवस कट्टरतावादाचे आहेत. अशा स्थितीत देशहितासाठी धार्मिक संस्कार बाजूला ठेवणे, हे मोठे आहे.

‘व्‍हॅलेंटाईन डे’ला विरोध कुणाचा ?

देशात हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना झाल्‍यावर अधिकृतपणे हिंदु संस्‍कृतीच्‍या विरोधातील गोष्‍टी थांबवता येऊ शकतात. त्‍यात ‘व्‍हॅलेंटाईन डे’ हाही असणार, यात शंका नाही. एकेक गोष्‍ट रोखण्‍यात श्रम करण्‍यापेक्षा थेट हिंदु राष्‍ट्र स्‍थापन करण्‍यासाठी श्रम घेतले, तर ते खर्‍या अर्थाने सार्थकी लागतील !

मदनी यांची चिथावणी !

‘धर्मांधांनी हिंदूंवर अत्याचार करायचे आणि हिंदूंनी ते सहन करायचे अन् पुन्हा त्यांच्याशी गुण्यागोविंदाने रहायचे, ‘हिंदू हे भोळे, सर्वधर्मसमभावी, सहिष्णु आहेत, जातीजातींमध्ये भांडतील; पण शत्रूविरुद्ध एक होणार नाहीत’, ही लक्षणे धर्मांधांनी पुरती ओळखली आहेत. त्यामुळे ते बिनभोबाट काहीही विधाने करतात.

बीबीसीची धर्मांध पत्रकारिता !

हिंदूंच्या भावनांना काडीची किंमत द्यायची नाही; मात्र आतंकवादी बनण्यासाठी गेलेल्या मुसलमान युवतीच्या भावना समजून घेण्यासाठी प्रदीर्घ मुलाखत घ्यायची, यातून बीबीसीची मानसिकता दिसून येते. बीबीसीने हिंदुद्वेषी पत्रकारिता करून किमान निष्पक्षपाती वृत्तांकन ही उपाधी लावण्याचा निर्ल्लजपणा तरी करू नये !